शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बापरे...! या राज्यात आजपर्यंत एकही ईव्ही विकली गेली नाही; पाच वर्षांची आकडेवारी आली, पहा कोण पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 08:13 IST

EV Sale in India: सबसिडीकाळात किती ईव्ही विकल्या गेल्या याची आकडेवारी आली आहे. केंद्राने एप्रिल २०१९ ते मार्च २०२४ या काळातील ईव्हींच्या विक्रीची माहिती संसदेत दिली आहे.

भारतीयांनी आजही इलेक्ट्रीक वाहनांना स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रीक वाहनांमधील समस्या, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आदी गोष्टी यातून हे क्षेत्र मार्ग काढत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारांनी सबसिडी देत आहेत, या सबसिडीकाळात किती ईव्ही विकल्या गेल्या याची आकडेवारी आली आहे. केंद्राने एप्रिल २०१९ ते मार्च २०२४ या काळातील ईव्हींच्या विक्रीची माहिती संसदेत दिली आहे. 

एप्रिल २०१९ ते मार्च २०२४ या पाच वर्षांच्या काळात केवळ 36,39,617 एवढी ईव्ही वाहने विकली गेली आहेत. खरेतरी दिल्लीतील प्रदुषणावरून सबसिडी सुरु झाली. आजही तिथे सबसिडी दिली जात आहे. परंतू, सर्वाधिक ईव्ही खपामध्ये उत्तर प्रदेशने बाजी मारली आहे. महाराष्ट्रातही लोक ईव्हीकडे वळलेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये या पाच वर्षांत 665247 ईव्ही विकल्या गेल्या आहेत. यानंतर महाराष्ट्रात 439358 ईव्ही विकल्या गेल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून तिथे 350810 ईव्ही विकल्या गेल्या आहेत. चौथा तामिळनाडू - 228850, पाचवे राज्य राजस्थान - 233503 असून दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. दिल्लीत 216084 एवढ्याच ईव्ही विकल्या गेल्या आहेत. 

ही आकडेवारी केंद्रीय मंत्री  नितीन गडकरींच्या मंत्रालयाने संसदेत दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सिक्कीममध्ये या काळात एकही ईव्ही विकली गेलेली नाहीय. तर लक्षद्वीप, नागालँड, अरुणाचल प्रदेशमध्ये अनुक्रमे १९, २७, ४२ अशा आकड्यांमध्ये ईव्ही विकल्या गेल्या आहेत. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर