शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सीएनजी किती फायदेशीर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:30 IST

शहरात दररोज काचे भरपूर रनिंग होणार आहे, वाहतूककोंडीमध्येही तोंड द्यावे लागणार आहे व त्यामुळे इंधनावर जास्त खर्च करायची चिंता असेल तर सीएनजी वापरा, चार वर्ष वापरल्यानंतर पैसे वसूल कार विकून दुसरी घ्या.

शहरात दररोज काचे भरपूर रनिंग होणार आहे, वाहतूककोंडीमध्येही तोंड द्यावे लागणार आहे व त्यामुळे इंधनावर जास्त खर्च करायची चिंता असेल तर सीएनजी वापरा, चार वर्ष वापरल्यानंतर पैसे वसूल कार विकून दुसरी घ्या... असा साधा सरळ सल्ला अनेकजण देतात. सीएनजी स्वस्त आहे म्हणून कार वापरणारे महाभाग कमी नाहीत पण या स्वस्त सीएनजीचा विचार करता ती कार जास्तीत जास्त वापरली गेली तर उपयोग, अन्यथा सीएनजी कीटसाठी वा सीएनजी कीट कंपनी फिटेड आहे म्हणून अधिक पैसे मोजण्यात काही अर्थ नाही.सध्या इंधनाचे एकंदर चार प्रकार उपलब्ध आहेत. डिझेल, पेट्रोल, सीएनजी व एलपीजी. याशिवाय इलेक्ट्रिक मोटारही आता उपलब्ध आहेत. मात्र शहरांमध्ये खास करून सध्या सीएनजी या इंधनावर चालणाऱ्या कारवर अधिक भर देण्यात येत आहे. सीएनजी इंधनाची किंमत ही पेट्रोल व डिझेलपेक्षा खूप कमी असल्याने आणि किंमतीच्या तुलनेत मिळणारे मायलेज हे आकर्षक असल्याने सीएनजीवर चालणाऱ्या मोटारींना शहरामध्ये अधिक मागणी आली तर नवल नाही. आता काही कंपन्या तर थेट सीएनजी सुविधा असलेल्या मोटारीही ग्राहकांसमोर सादर करू लागल्य. या आधी ती सुविधा नव्हती तेव्हा कारमध्ये सीएनजी कीट बाहेरून लावून घेतला जात होता. सीएनजी कीट लावल्यानंतर त्याची नोंद आरटीओकडे करावी लागते, त्याची नोंद आरसी बुकवरही येते व तशी सीएनजी कीटची मुदत, तो बसवल्याची तारीख याची नोंद असलेली एक पट्टी कारमध्ये- वाहनामध्ये लावली जाते. सध्या हॅचबॅक, सेदान, एमयूव्ही (MULTI UTILITY VEHICLE) यात प्रामुख्याने सीएनजी यंत्रणेचा वापर होत आहे. असे असूनही मुंबई, पुण्यासारख्या काही निवडक शहरांमध्ये व शहराबाहेर काही अल्प ठिकाणी सीएनजी भरणआ केंद्रे आहेत. किंबहुना सीएनजीसाठी लागणाऱ्या रांगा कमी झालेल्या नाहीत व सीएनजी केंद्रे शहरातही आवश्यक प्रमाणात वाढलेली नाहीत. मुंबईतील बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सीसेवा, टुरिस्ट वाहने आता पूणर्पणे सीएनजीवर आणली गेली आहे. काही मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोंनाही सीएनजी बसवण्यात आलेला आहे.सीएनजी (COMPRESSED NATURAL GAS) खरोखरच बसवण्याची गरज आहे का, असाही प्रश्न जाणकारांना पडतो. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये आता सीएनजी मिळत असल्याने सीएनजीच्या टाकीच्या क्षमतेची बाब लक्षात घेतली तर या शहरांमध्ये व परिसरात ये-जा करता येते हे देखील फायद्याचे आहे. पण तरीदेखील सीएनजी भरणा केंद्रावरील गर्दी पाहिली की, नको तो सीएनजी आपले पेट्रोल बरे असा सरळ विचार योग्य वाटतो. मुळात विचार करण्यासारखी एक बाब आहे, ती म्हणजे डिझेलसाठी, पेट्रोलसाठी स्वतंत्र बनावटीचे इंजिन आहे मग ते सीएनजीसाठी का बनवले गेले नाही?