शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

आता नव्या कारमध्ये ड्रायव्हरसोबतच फ्रंट पॅसेंजर सीटसाठीही एअरबॅग अनिवार्य, म्हणून घेण्यात आला निर्णय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 20:31 IST

Auto News: रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने आता आपल्या धोरणात बदल करताना कारमध्ये फ्रंट पॅसेंजरसाठीही एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत.

नवी दिल्ली - आतापर्यंत भारतामध्ये कारनिर्मिती करताना केवळ ड्रायव्हरसिटवरच एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या होत्या. मात्र रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने आता आपल्या धोरणात बदल करताना कारमध्ये फ्रंट पॅसेंजरसाठीही एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत. हा नवा नियम लागू करण्यासाठी सरकारने यापूर्वी १ एप्रिल २०२१ची तारीख निर्धारित करण्यात आली होती. मात्र आता ही मुदत २१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच २०२३च्या सुरुवातीपासून सर्व कारनिर्मात्या कंपन्यांना त्यांच्या नव्या कारमध्ये आता फ्रंट पॅसेंजर सीटवरसुद्धा एअरबॅग द्याव्या लागतील.  (The decision was taken to make airbags mandatory for the front passenger seat as well as the driver in the new car.)सरकारकडून नवे नियम बनवण्यात आल्यानंतर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफ्रॅक्चर्सने हा नियम लागू करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत मागितली आहे. सरकारला हा नियम लागू करण्याची आवश्यकता का भासली आणि त्याचे काय फायदे होतील, हे आपण जाणून घेऊयात.

कार चालवतेवेळी ड्रायव्हरचा हात स्टेअरिंगवर असतो. त्यामुळे ड्रायव्हरची पकड मजबूत राहते. तर अॅक्सिडेंट होताना पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीकडे केवळ सीटबेल्टचाच आधार असतो. अॅक्सिडेंट होताना एअरबॅगमुळे ड्रायव्हरचा बचाव होतो. मात्र शेजारी बसलेल्या व्यक्तीचे डोके विंडशिल्डवर आपटू शकते. त्यामुळे गंभीर जखम होऊ शकते. अशा परिस्थितीत पुढे बसलेल्या प्रवाशासाठीही एअरबॅग अॅक्सिडेंट झाल्यास जीवरक्षक ठरू शकते.

वेगाने अॅक्सिडेंट झाल्यास पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीचे डोके जर डॅशबोर्ड किंवा कुठल्याही इतर भागावर आपटले तर गंभीर जखमेमुळे मृत्यू होऊ शकतो. कारचा डॅशबोर्ड हा मजबूत प्लॅस्टिक किंवा वुडन मटेरियपासून बनलेला असतो, त्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते. अशा परिस्थितीत पुढे बसलेल्या दोन्ही व्यक्तींसाठी एअरबॅग असणे अनिवार्य ठरते.   

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगcarकारroad transportरस्ते वाहतूक