शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

एप्रिलपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कंपन्या करणार वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 04:54 IST

बीएस-६ वाहनांमुळे वाढणारा खर्च भरून काढणार

मुंबई : बीएस-६ नियमांचे पालन करण्यासाठी करण्यात आलेल्या ३० हजार कोटींच्या गुंतवणुकीची वसुली करण्यासाठी सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या एप्रिल-२०२० पासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करणार आहेत.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एचपीसीएल) चेअरमन मुकेश कुमार सुराणा यांनी सांगितले की, बीएस-६ नियमांचे पालन करण्यासाठी तेल कंपन्यांना आपल्या रिफायनरींमध्ये सुधारणा कराव्या लागत आहेत. त्यावर मोठी रक्कम खर्च होत आहे. आमच्या मुंबई आणि विसाख रिफायनरींच्या विस्तारीकरण प्रकल्पात बीएस-६ अद्ययावतीकरणाचाही समावेश आहे. अद्ययावतीकरणासाठी कंपनीला ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागली आहे. याशिवाय आमच्या परिचालन खर्चातही वाढ होणार आहे. कारण आम्हाला हायड्रोजनची निर्मितीही करावी लागणार आहे. या खर्चाचा परतावा आम्हाला मिळणे अपेक्षित आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी बीएस-६ अद्ययावतीकरणासाठी आतापर्यंत ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बीएस-६ मानकामुळे अधिक शुद्ध इंधन वापरणे बंधनकारक आहे. सध्या भारतात बीएस-४ मानक वापरले जाते. बीएस-५ मानक गाळून थेट बीएस-६ वर जाण्याचा निर्णय भारत सरकारने २०१६ मध्ये घेतला होता.मागणीनुसार ठरतील दरतेलकंपन्या नेमकी किती दरवाढ करणार आहेत, हे सुराणा यांनी सांगितले नाही. ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणे आवश्यक असले, तरी आम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त दरवाढ करणार नाही. इंधनाचे दर ठरविताना आम्हाला जागतिक उत्पादनांच्या किमती आणि जागतिक बाजारातील मागणी व पुरवठा हे घटक विचारात घ्यावे लागतात. आमचे दर जागतिक बाजारातील दरांशी सुसंगत राहतील, हे आम्हाला पाहावे लागते. त्यानुसारच निर्णय होईल.