शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Car Insurence Claim: कार चोरीला गेली अन् एकच चावी असेल...; इन्शुरन्स क्लेमसाठी ही ट्रीक वापरा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 09:53 IST

चोरीच्या कारचा दावा करण्यापूर्वी, भारतात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या विमा पॉलिसी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

कार नवीन असेल की जुनी त्या कारचा इन्शुरन्स करावाच लागतो. यामुळे तुमची कार चोरीला गेली किंवा अपघात आदी नुकसान कमी होते. इन्शुरन्स करणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यकही आहे. परंतू, जेव्हा आपण इन्शुरन्स क्लेम करतो, तेव्हा खरा त्रास सुरु होतो. 

सामान्य नियमानुसार जर कार चोरी झाली तर त्याचा क्लेम करण्यासाठी इन्शुरन्स कंपनीला गाडीच्या दोन्ही चाव्या सोपवाव्या लागतात. यानंतर काही कागदी प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुम्हाला गाडीचा क्लेम मिळून जातो. 

जर तुमची गाडी आणि चावी दोन्ही चोरील्या हेल्या असतील व तुमच्याकडे एकच चावी असेल तर काय? अशा परिस्थितीत कारचा इन्शुरन्स क्लेम मिळणे खूप कठीण असते. मात्र, एक उपाय असा आहे जो तुम्हाला एक चावी असली तरी कंपन्या इन्शुरन्स क्लेम फेटाळू शकत नाहीत. 

चोरीच्या कारचा दावा करण्यापूर्वी, भारतात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या विमा पॉलिसी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम सर्वसमावेशक कार (कॉम्प्रेहेंसिव्ह) विमा येतो. हा विमा वाहन मालकाला मजबूत विमा संरक्षण देतो. थर्ड पार्टीचे नुकसान, अपघात जायबंदी, वाहनाचे नुकसान तसेच टक्कर न झालेले नुकसान देखील कव्हर करतो. थर्ड पार्टी इन्शुरन्स तुमच्या कारला अधिक कव्हरेज प्रदान करतो. दुसऱ्या पक्षाला झालेल्या नुकसानीलाही कव्हर करतो. 

जर तुमची कार चोरीला गेली असेल आणि तुमच्याकडे फक्त एकच चावी असेल तर तुम्ही या सोप्या युक्तीने त्यावर दावा करू शकता. यासाठी, तुम्हाला फक्त विमा कंपनीचे समाधान करावे लागेल की तुमच्या कारची किल्ली हरवली आहे. एकदा विमा कंपनीने यास सहमती दिली की, तुम्ही दावा मिळवू शकता. काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने देखील ग्राहकांच्या बाजुने निकाल दिला आहे. 

टॅग्स :carकार