शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताय, सावध व्हा!; भारतरत्न पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकाचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:17 IST

सध्याच्या वाहनांमध्ये लिथिअम आयनच्या बॅटरी वापरण्यात येत आहेत. या बॅटरी चीनद्वारे पुरविल्या जात आहेत.

नवी दिल्ली : गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मी बुलडोझर असल्याचे सांगत 2030 पर्यंत पेट्रोल, डिझेलची वाहने बंद करणार असल्याचे वक्तव्य केले होते. पर्यावरणासाठी ही घोषणा योग्य असली तरीही इलेक्ट्रीक वाहनांच्या तंत्रज्ञानासाठी भारताला दुसऱ्या देशांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. यामुळे भारतरत्न पुरस्कार विजेते वैज्ञानिक सीएनआर राव यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. 

सध्याच्या वाहनांमध्ये लिथिअम आयनच्या बॅटरी वापरण्यात येत आहेत. या बॅटरी चीनद्वारे पुरविल्या जात आहेत. सरकारने चीनच्या बहकाव्यात येऊ नये असा इशारा त्यांनी दिला आहे. राव यांच्या म्हणण्यानुसार लिथिअम आयन बॅटरीच्या जागी सोडियम किंवा मॅग्नेशिअम बॅटरी वापरावी. कारण लिथिअम आयनची टंचाई निर्माण होणार आहे. यामुळे आपल्याला चीनवर मोठ्याप्रमाणावर अवलंबून राहावे लागणार आहे. बॅटरी मिळत नसल्याने याचा परिणाम त्यांच्या किंमती वाढण्यावर होणार आहे. 

राव हे बंगळुरु येथील जवाहरलाल नेहरु सेंटर फॉर अॅडवांस सांइटिफिक रिसर्चमध्ये मानद अध्यक्ष आहेत. त्यांच्या दाव्यानुसार लिथिअम आयनचा साठा वेगाने संपुष्टात येत आहे. जगात अन्यत्र कुठेही लिथिअप आढळत नाही. इंडियन इंस्टीटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या प्लॅटिनम जुबली लेक्चरमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी लिथिअम हे ज्वलनशील असून त्याला आग लागली तर ती विझविणे कठीण असल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियामध्ये एका शहराला वीज पुरविण्यासाठी फुटबॉल ग्राऊंडच्या आकाराएवढ्या भागावर या बॅटऱ्या जोडण्यात आल्या आहेत. यास आग लागली तर विझविणे अशक्य आहे. याच जागी सोडियमच्या बॅटरी असतील तर त्या विझविता येतील, असेही त्यांनी सांगितले. 

हेलियमही होणार नष्टलवकरच सोडियमच्या बॅटरी बाजारात येतील. सध्या सर्वत्र लिथिअम कोबाल्ट बॅटरी वापरल्या जात आहेत. पण लिथिअमचे साठे आहेत कुठे? ते केवळ एका फॅक्टरीतून येत आहे. तर कोबाल्ट कांगोतून येते. मात्र, कांगोवर चीनने ताबा मिळविला आहे. चीनकडे अविश्वसनिय दूरदृष्टी आहे. अर्धा अधिक ऑफ्रिका चीनच्य नियंत्रणात आहे. हेलियम देखील लवकरच संपणार आहे. 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनNitin Gadkariनितीन गडकरी