शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताय, सावध व्हा!; भारतरत्न पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकाचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:17 IST

सध्याच्या वाहनांमध्ये लिथिअम आयनच्या बॅटरी वापरण्यात येत आहेत. या बॅटरी चीनद्वारे पुरविल्या जात आहेत.

नवी दिल्ली : गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मी बुलडोझर असल्याचे सांगत 2030 पर्यंत पेट्रोल, डिझेलची वाहने बंद करणार असल्याचे वक्तव्य केले होते. पर्यावरणासाठी ही घोषणा योग्य असली तरीही इलेक्ट्रीक वाहनांच्या तंत्रज्ञानासाठी भारताला दुसऱ्या देशांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. यामुळे भारतरत्न पुरस्कार विजेते वैज्ञानिक सीएनआर राव यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. 

सध्याच्या वाहनांमध्ये लिथिअम आयनच्या बॅटरी वापरण्यात येत आहेत. या बॅटरी चीनद्वारे पुरविल्या जात आहेत. सरकारने चीनच्या बहकाव्यात येऊ नये असा इशारा त्यांनी दिला आहे. राव यांच्या म्हणण्यानुसार लिथिअम आयन बॅटरीच्या जागी सोडियम किंवा मॅग्नेशिअम बॅटरी वापरावी. कारण लिथिअम आयनची टंचाई निर्माण होणार आहे. यामुळे आपल्याला चीनवर मोठ्याप्रमाणावर अवलंबून राहावे लागणार आहे. बॅटरी मिळत नसल्याने याचा परिणाम त्यांच्या किंमती वाढण्यावर होणार आहे. 

राव हे बंगळुरु येथील जवाहरलाल नेहरु सेंटर फॉर अॅडवांस सांइटिफिक रिसर्चमध्ये मानद अध्यक्ष आहेत. त्यांच्या दाव्यानुसार लिथिअम आयनचा साठा वेगाने संपुष्टात येत आहे. जगात अन्यत्र कुठेही लिथिअप आढळत नाही. इंडियन इंस्टीटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या प्लॅटिनम जुबली लेक्चरमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी लिथिअम हे ज्वलनशील असून त्याला आग लागली तर ती विझविणे कठीण असल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियामध्ये एका शहराला वीज पुरविण्यासाठी फुटबॉल ग्राऊंडच्या आकाराएवढ्या भागावर या बॅटऱ्या जोडण्यात आल्या आहेत. यास आग लागली तर विझविणे अशक्य आहे. याच जागी सोडियमच्या बॅटरी असतील तर त्या विझविता येतील, असेही त्यांनी सांगितले. 

हेलियमही होणार नष्टलवकरच सोडियमच्या बॅटरी बाजारात येतील. सध्या सर्वत्र लिथिअम कोबाल्ट बॅटरी वापरल्या जात आहेत. पण लिथिअमचे साठे आहेत कुठे? ते केवळ एका फॅक्टरीतून येत आहे. तर कोबाल्ट कांगोतून येते. मात्र, कांगोवर चीनने ताबा मिळविला आहे. चीनकडे अविश्वसनिय दूरदृष्टी आहे. अर्धा अधिक ऑफ्रिका चीनच्य नियंत्रणात आहे. हेलियम देखील लवकरच संपणार आहे. 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनNitin Gadkariनितीन गडकरी