शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

खेळ मित्रत्व वाढवतो : महान धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:17 IST

खेळ मित्रत्व वाढवतो आणि खेळासाठी आपली टीम तेथे जायला हवी आणि त्यांची टीम आपल्या देशात यायला पाहिजे, असे मत महान धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केले. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामने सुरू करण्याच्या मुद्द्यावर मिल्खा सिंग बोलत होते.

पटना : खेळ मित्रत्व वाढवतो आणि खेळासाठी आपली टीम तेथे जायला हवी आणि त्यांची टीम आपल्या देशात यायला पाहिजे, असे मत महान धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केले. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामने सुरू करण्याच्या मुद्द्यावर मिल्खा सिंग बोलत होते. अर्धमॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनास मिल्खा सिंग उपस्थित होते. ते म्हणाले, भारत-पाकिस्तानने चांगल्या प्रकारे रहावे. मी आतापर्यंत जेवढा खेळलो त्यावरून हेच सांगू इच्छितो की, खेळांमुळे मैत्री वाढते. भारत-पाकिस्तानमध्ये सामने व्हायला हवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा करताना मिल्खा सिंग म्हणाले की, मोदींनी जगात प्रत्येक देशासोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. भारत गरिबीपासून दूर व्हावा, गरिबाला अन्न आणि नोकरी मिळावी, अशी इच्छा मोदींची आहे. दरम्यान, पटना येथील अर्धमॅरेथॉन स्पर्धेत जवळपास ४ हजार धावपटू सहभागी झाले होते.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानSportsक्रीडा