शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अमरावतीत टोळक्याकडून युवकाचा खून

By प्रदीप भाकरे | Updated: February 20, 2024 23:17 IST

यामुळे परिसर हादरला आहे.

अमरावती : शहरातील सरोज कॉलनी येथे पाच जणांच्या टोळक्याकडून युवकाचा चाकूने सपासप वार करून खून करण्यात आला. बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसर हादरला आहे.

गणेश कोहळे (२९, रा. जयनगर नं. १) असे मृताचे नाव आहे. घराबाहेर असलेल्या गणेशला त्याच्या पाठीमागे युवकांचे टोळके लागल्याची कुणकुण लागताच त्यांच्यापासून वाचण्यासाठी तो दुसरीकडे पळत गेला. तथापि, युवकांनी त्याला गाठले आणि चाकूने सपासप वार केले. गणेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर त्या युवकांनी पलायन केले. त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर राजापेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आटोपल्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची व गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, गणेश कोहळे याचीदेखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पुढे आली आहे. मंगळवारी त्याने परिसरातील एकावर चाकू उगारला होता. त्याचा वचपा काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी