शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

यंदा १ लाख ४० हजार क्विंटल बियाण्यांची गरज

By admin | Updated: April 18, 2017 00:23 IST

यंदाच्या खरीप हंगामात सात लाख २८ हजार हेक्टर पेरणीक्षेत्र प्रस्तावित आहे. याक्षेत्राला किमान एक लाख ४० हजार ९८९ क्विंटल बियाणे लागणार आहे.

खरीप हंगाम : सोयाबीनचे १.२१ लाख क्विंटल बियाणे लागणारअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात सात लाख २८ हजार हेक्टर पेरणीक्षेत्र प्रस्तावित आहे. याक्षेत्राला किमान एक लाख ४० हजार ९८९ क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी ७२ हजार १४० क्विंटल सार्वजनिक, ६८ हजार ८४९ खासगी बियाणे लागणार आहे. यामध्ये महाबीजमार्फत ६७ हजार ४० क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. यामध्ये सोयाबीनसाठी १ लाख २१ हजार५०० क्विंटल, संकरीत कापूस ४ हजार ६१२ क्विंटल, सुधारित कापूस ६०० क्विंटल, तूर सहा हजार २४० क्विंटल, मूग एक हजार ३८६ क्विंटल, संकरीत ज्वार दोन हजार ८०० क्विंटल, उडीद दोन हजार ३४० क्विंटल व इतर एक हजार ५१० क्विंटल बियाणे लागणार आहे.तालुकानिहाय आकडेवारी पाहता अमरावती तालुक्यात १३ हजार ११६, भातकुली १२ हजार ९६, नांदगाव खंडेश्वर १७ हजार ३४२, चांदूररेल्वे ११ हजार ९१९, तिवसा ९ हजार ८९२, धामणगाव रेल्वे ९ हजार ७८०, मोर्शी १० हजार २१, वरूड आठ हजार ४५५, अंजनगावसुर्जी ९ हजार २८१, अचलपूर ७ हजार ८४०, दर्यापूर आठ हजार २४२, चांदूरबाजार दहा हजार २९१, धारणी सहा हजार ९२९ व चिखलदरा तालुक्यात पाच हजार ७८५ क्विंटल बियाणे लागणार आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय असे लागणार सोयाबीन बियाणेयंदाच्या खरीप हंगामात एक लाख २१ हजार ५०० क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. यामध्ये १२ हजार, भातकुली ११ हजार, नांदगाव १६ हजार, चांदूररेल्वे ११ हजार, तिवसा नऊ हजार, धामणगाव आठ हजार ५००, मोर्शी आठ हजार ५००, वरूड सात हजार, अंजनगाव सुर्जी सात हजार ५००, अचलपूर सहा हजार, दर्यापूर सहा हजार, चांदूरबाजार आठ हजार ५००, धारणी पाच हजार ५०० व चिखलदरा तालुक्यात पाच हजार क्विंटल सोयाबीन लागणार आहे.