शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

यंदा १ लाख ४० हजार क्विंटल बियाण्यांची गरज

By admin | Updated: April 18, 2017 00:23 IST

यंदाच्या खरीप हंगामात सात लाख २८ हजार हेक्टर पेरणीक्षेत्र प्रस्तावित आहे. याक्षेत्राला किमान एक लाख ४० हजार ९८९ क्विंटल बियाणे लागणार आहे.

खरीप हंगाम : सोयाबीनचे १.२१ लाख क्विंटल बियाणे लागणारअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात सात लाख २८ हजार हेक्टर पेरणीक्षेत्र प्रस्तावित आहे. याक्षेत्राला किमान एक लाख ४० हजार ९८९ क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी ७२ हजार १४० क्विंटल सार्वजनिक, ६८ हजार ८४९ खासगी बियाणे लागणार आहे. यामध्ये महाबीजमार्फत ६७ हजार ४० क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. यामध्ये सोयाबीनसाठी १ लाख २१ हजार५०० क्विंटल, संकरीत कापूस ४ हजार ६१२ क्विंटल, सुधारित कापूस ६०० क्विंटल, तूर सहा हजार २४० क्विंटल, मूग एक हजार ३८६ क्विंटल, संकरीत ज्वार दोन हजार ८०० क्विंटल, उडीद दोन हजार ३४० क्विंटल व इतर एक हजार ५१० क्विंटल बियाणे लागणार आहे.तालुकानिहाय आकडेवारी पाहता अमरावती तालुक्यात १३ हजार ११६, भातकुली १२ हजार ९६, नांदगाव खंडेश्वर १७ हजार ३४२, चांदूररेल्वे ११ हजार ९१९, तिवसा ९ हजार ८९२, धामणगाव रेल्वे ९ हजार ७८०, मोर्शी १० हजार २१, वरूड आठ हजार ४५५, अंजनगावसुर्जी ९ हजार २८१, अचलपूर ७ हजार ८४०, दर्यापूर आठ हजार २४२, चांदूरबाजार दहा हजार २९१, धारणी सहा हजार ९२९ व चिखलदरा तालुक्यात पाच हजार ७८५ क्विंटल बियाणे लागणार आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय असे लागणार सोयाबीन बियाणेयंदाच्या खरीप हंगामात एक लाख २१ हजार ५०० क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. यामध्ये १२ हजार, भातकुली ११ हजार, नांदगाव १६ हजार, चांदूररेल्वे ११ हजार, तिवसा नऊ हजार, धामणगाव आठ हजार ५००, मोर्शी आठ हजार ५००, वरूड सात हजार, अंजनगाव सुर्जी सात हजार ५००, अचलपूर सहा हजार, दर्यापूर सहा हजार, चांदूरबाजार आठ हजार ५००, धारणी पाच हजार ५०० व चिखलदरा तालुक्यात पाच हजार क्विंटल सोयाबीन लागणार आहे.