शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

शासकीय कांदा खरेदी केंद्रासाठी महिला रस्त्यावर

By admin | Updated: May 17, 2016 00:04 IST

सध्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला भाव नसल्याने मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

आरडीसींना निवेदन : शेतकरी संघटना महिला आघाडीची मागणीअमरावती : सध्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला भाव नसल्याने मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने कांदा खरेदी साठी शासकीय केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्यावतीने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.यंदा कांदा उत्पादकांनी परिश्रमाने पीक काढले. मात्र कांद्यासाठी त्याने केलेले श्रम आणि खर्च लक्षात घेता कांद्याला भाव अल्प असल्याने छदामही वसूल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. अशातच कांदाचे भाव वाढताच शासनाच्या वतीने कांदा जीवनावश्यक यादीमध्ये टाकण्यात येतो. शिवाय कांदा निर्यातीचा निर्णयही तातडीने घेवून भाव पाडण्यात येतो, असा आरोप शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीने केला आहे. त्यामुळे यंदा कांदा पिकांचा खर्चही वसूल होण्याची शक्यता फारच कमी आहे. शासनाने त्वरित शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरू करावे. दुष्काळामुळे शेतकरी अधिकच अडचणीत आहेत. यातून बाहेर काढण्यासाठीनव्याने कर्जाचे वाटप करावे आणि आधार द्यावा याशिवाय शेतकऱ्याला कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटना महिला आघाडीच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे. यावेळीे निलिमा शेरेवार, रजनी दातीर, सुनीता सुने, मनीषा सुने, प्रतिभा गादे, संजीवनी आगरकर, उमा भोयर, शोभा पेटले बोंडे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)