शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

शेतकरी हिताशिवाय राजकारणात स्वारस्य नाही

By admin | Updated: March 28, 2017 00:01 IST

बदलत्या राजकीय समीकरणात दबावतंत्राचा वापर होत आहे. सभापती म्हणून शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर अशा राजकारणात स्वारस्य नाही.

सुनील वऱ्हाडे : अमरावती बाजार समिती सभापतीपदाचा राजीनामा अमरावती : बदलत्या राजकीय समीकरणात दबावतंत्राचा वापर होत आहे. सभापती म्हणून शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर अशा राजकारणात स्वारस्य नाही. सत्ता उपभोगासाठी नसून शेतकरी हितासाठी असते. यापुढे संचालक या नात्याने आपण शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघर्ष करू, याचसाठी सभापतीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सुनील वऱ्हाडे यांनी दिली. अमरावती बाजार समिती सभातीपदाच्या १७ महिन्यांच्या कारकिर्दीत शेतकरीहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा आपल्याला अभिमान आहे, असेही वऱ्हाडे यांनी सांगितले. बाजार समितीमध्ये अवघ्या पाच रुपयांमध्ये शेतकऱ्यांना जेवणाची सोय करून दिली. मागील ५० वर्षांत बाजार समितीमधील अतिक्रमण काढण्यात आले नव्हते ते काढले. आजवर बाजार समितीबाहेर होणारा कापसाचा व्यापार मार्केट यार्डात आणला. असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती वऱ्हाडे यांनी दिली. सभापतीपदी विराजमान होताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व युवा स्वाभिमान असे राजकीय समीकरण होते. नंतरच्या काळात नवे राजकीय समीकरण उदयास आले. यामध्ये काँग्रेस व शिवसेना एकत्र आलेत. या बदलत्या राजकारणाचा शेतकरीहितावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा सादर केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यावर कोणी अविश्वास प्रस्ताव आणू शकत नाही. तोडफोडीच्या राजकारणात आपल्याला रस नाही व शेतकऱ्यांसाठी काम करताना दबावतंत्राचा वापर केला जात असेल तर अशा राजकारणात आल्याला स्वारस्य नसल्याचे वऱ्हाडे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रमोद इंगोले, मिलिंद तायडे, बंडू वानखडे व विनोद गुहे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)