शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

साडेचार कोटींच्या रेतीमुळे अमरावती पोलिसांवरचा डाग पुसला जाणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 19:21 IST

अमरावती-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर चार दिवसांपूर्वी ९२ ट्रक व तीन पोकलँड पकडून चार कोटी ३८ लाखांचा मुद्देमाला अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला होता.

- चेतन घोगरेअमरावती : अमरावती-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर चार दिवसांपूर्वी ९२ ट्रक व तीन पोकलँड पकडून चार कोटी ३८ लाखांचा मुद्देमाला अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला होता. या कार्यवाहीमागील मुख्य कारण हे नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेले आयपीएस जि. विजयकृष्ण यादव यांनी अमरावती येथील रेती व्यवसायिकांकडून लाखो रूपयांची लाच घेतल्यामुळे अडकले होते. याचा वचपा काढण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी ही राज्यामधील सर्वात मोठी कार्यवाही केल्याचे बोलले जात आहे.काही महिन्यांपूर्वी अमरावती-नागपूर महामार्गावर असलेल्या तिवसा पोलीस स्टेशनमध्ये तीन महिन्यासाठी आलेले परीवेक्षाधीन आयपीएस अधिकारी जि. विजयकृष्ण यादव यांनी २७ मार्च ते २५ जून या कार्यकाळात ३० हून अधिक मोठ्या कारवाया केल्या. यामध्ये सर्वात मोठी कारवाई म्हणजे १८० जनावरे, ५४ आरोपी व २० ट्रक तसेच अवैध रेतीची वाहतूक करणारे १५ ट्रक, १५ आरोपी तसेच १ कोटी ५० लाखाचा मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आला होता. यामध्ये जिल्ह्यातील रेतीचा तस्कर म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीचेसुद्धा रेतीचे ट्रक पकडण्यात आले होते. त्याच रेती तस्कराने आयपीएस यादव यांच्यावर लाचलुचपत विभागाचा सापळा रचून लाखो रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या सर्व प्रकरणांमध्ये अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांची प्रतिमा राज्यभरात मलीन झाली होती. या सर्व बाबींचा वचपा काढण्यासाठी सध्या अमरावती जिल्ह्याला लाभलेले परीविक्षाधीन आयपीएस अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने यवतमाळ जिल्ह्यातून होणा-या अवैध रेती घाटावरून होणा-या ३२ ट्रकवर धामणगाव रेल्वे तालुक्याच्या हद्दीमध्ये राज्यामधील सर्वात मोठी कार्यवाही केली व दोन कोटींच्यावर रेतीसाठा जप्त केला. तसेच त्याआधी परतवाड्यावरून जाणारा देशी दारूचा टि. पी. वाहतुकीचा माल हा रासेगावला न जाता रेतीघाट परिसरात अवैध वाटप करत असताना पकडला. त्यामुळे दारू व्यवसायिकांनी चांगलाच धसका घेतला होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यवाहीमुळे अमरावती ग्रामीण पोलिसांवर असलेला डाग पुसवून टाकल्याचे पोलीस विभागात बोलले जात आहे.रेतीवाल्यांकडून सावध राहा !याआधी आयपीएस अधिका-याने मोठी कारवाई केली म्हणून एसीबी विभागाने पोलीस अधिका-याची विकेट घेतली आहे तर आता राज्यामधली सर्वात मोठी कारवाई आहे. आता रेतीवले कोणाचा बळी घेणार, त्यामुळे रेतीवाल्यांकडून सावध राहण्याचा पोलीस विभागात या विषयाची चांगलीच चर्चा रंगत आहे.