शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
2
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
3
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
4
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
6
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
7
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
8
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
9
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
10
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
11
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
12
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
13
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
14
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
15
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
16
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
17
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
18
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
19
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
20
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले

जमीनच देणार नाही, मोजणी कशाची ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 00:39 IST

नागपूर-मुंबई शिघ्रसंचार समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. कसदार जमीन द्यावयास शेतकरी

वीरेंद्र जगतापांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले : समृद्धी प्रकल्पाचा मुद्दा तापला अमरावती : नागपूर-मुंबई शिघ्रसंचार समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. कसदार जमीन द्यावयास शेतकरी तयार नाहीत. जमीनच देणार नाही, तर मोजणी कशाची, असा संतप्त सवाल आमदार वीरेंद्र जगताप यांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्याबाबत आधी मोजणी होऊ द्या, नंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काय तो निर्णय घेऊ, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर जाम भडकलेल्या आमदार वीरेंद्र जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना हा सवाल केला. येथील नियोजन भवनात वाशीम, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आ. जगताप यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. प्रस्तावित समृद्धी महामार्गाकरिता अमरावती जिल्ह्यातील ९० व वाशिम जिल्ह्यातील ११० कि. मी. लांबीची जमीन प्रकल्पात अधिग्रहित करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ही सर्व जमीन सुपीक व बागायती आहे. यापूर्वी समांतर महामार्गासाठी याच परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने अधिग्रहीत केलेल्या आहेत. - सीएम म्हणाले, तुम्हीच व्हा मुख्यमंत्री ! नागपूर-मुंबई या शिघ्रगती महामार्गाला किमान ५० हजार शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकरी त्यांची कसदार व बागायती जमीन द्यावयास तयार नाही, असे आ. जगतापांनी मुख्यमंत्र्यांना सांगताच जर एवढ्या प्रमाणात विरोध आहे तर मी राजीनामा देतो, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, अशा शब्दांत सीएमने भावना व्यक्त केल्या. समृद्धी प्रकल्पाच्या मुद्यावर आ. जगतापांचा मुख्यमंत्र्यांशी ‘हॉट टॉक’ झाला, तो क्षण.