शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचा हक्क नसणारी ‘टीईटी’ कशासाठी?

By admin | Updated: November 2, 2014 22:27 IST

जिल्ह्यातील १५ हजारांवर भावी शिक्षकांनी ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेचे अर्ज मागील आठवड्यात भरले. आता पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षेची काळजी सुरु आहे. ही परीक्षा उत्तीर्ण केली

गजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यातील १५ हजारांवर भावी शिक्षकांनी ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेचे अर्ज मागील आठवड्यात भरले. आता पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षेची काळजी सुरु आहे. ही परीक्षा उत्तीर्ण केली तरीही उमेदवारांना नोकरीसाठी कुठलाही हक्क राहणार नाही, असे शासन आदेशात स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे थेट नोकरी न देणारी ‘टीईटी’ आहे तरी कशासाठी? असा सवाल भावी शिक्षकांनी उपस्थित केला आहे. शिक्षण संचालनालयाची अध्यापक पदविका परीक्षा व त्यानंतर ‘टिईटी’ परीक्षा कशासाठी? शासनाने स्वत: घेतलेल्या निर्णयावर विश्वास नाही काय? यासह अनेक प्रश्न भावी शिक्षकांनी उपस्थित केले आहे. हे प्रश्न तूर्तास अनुत्तरितच आहे.डीएडसाठी प्रवेश देताना इयत्ता १२ वी पास हा निकष लावण्यात आला होता. त्यामुळे सरगकत परीक्षा अर्ज भरुन देण्याऐवजी परीक्षा अर्ज भरताना १२ वी पास व नंतर डीएड झालेल्या विद्यार्थ्यांना एक पेपर तसेच डीएड व पदव्यूत्तर भावी शिक्षकांना दोन परीक्षा अर्ज भरावे लागले. यासाठी अतिरिक्त शुल्काची रक्कम मोजावी लागत आहे. डीएड प्रवेश ते परीक्षा या प्रक्रियेत खर्च पुरविताना पालकांच्या नाकीनऊ आले. आता टीईटीसाठी पुन्हा नव्याने शुल्क भरावे लागत आहे. पालकांसाठी हे अवघड आहे. मात्र हे शुल्क भरुन परीक्षा दिल्यानंतरही नोकरीचा हक्क नसणारी ही परीक्षा आहे. परीक्षेसाठी एकाचे निकष लावले जावेत, अशी भावी शिक्षकांची मागणी आहे. जिल्ह्यात शेकडो शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यांची अद्याप इतरत्र नियुक्ती करण्यात आली नाही. त्यांना सेवेत केव्हा सामावले जाणार, हा प्रश्न भावी शिक्षकांनी उपस्थित केला आहे.