शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पांढरे सोने झाले काळे; दर्यापूर तालुक्यात पाण्याअभावी कपाशीचे पीक नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:00 IST

दर्यापूर तालुक्यात सन २०१७-१८ मध्ये कपाशीचे उत्पादन अंदाजापेक्षा फारच कमी आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर्यापूर तालुक्यात सन २०१७-१८ मध्ये कपाशीचे उत्पादन अंदाजापेक्षा फारच कमी आले आहे. शेतकऱ्यांनी सुरुवातीला हवामान खात्याच्या अंदाजानुसार कपाशीची पेरणी जास्त प्रमाणात केली. तालुक्यात २६ हजार ६७५ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी दहा क्विंटल कापूस व्हायचा, तेथे पाच क्विंटलपर्यंत उत्पादन घसरले. शेतकऱ्यांनी हेक्टरी कपाशीवर ५० हजार रुपये खर्च केला आहे; मात्र कापसाच्या रूपाने त्यांना फक्त २५ ते ३० हजार रुपये हेक्टरी उत्पन्न निघणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ठरलेले आहे.कपाशीचे पीक हे शेतकऱ्यांमध्ये पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. मात्र, एका पाण्यामुळे संपूर्ण पिक नष्ट झाल्याचे तालुक्यातील सद्यस्थिती आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना हेक्टरी ४० क्विंटल कापूस झाला होता. यावर्षी मात्र शेतकऱ्यांनी दोन वेचे काढल्यानंतर आपल्या शेतातील पिकाची उलंगवाडी करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.यावर्षी जमिनीतील ओलावा घटल्यामुळे हिवाळ्यापर्यंत कपाशीने तग धरला नाही. त्यामुळे थंडीची कपाशीची बोंडे लागणार नाहीत, हे नक्की झाले आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षामध्ये शेतकºयांना कपाशीचे पीक हे ३० टक्के होणार असल्याचे आमच्या सर्वेक्षणानुसार आढळून आले आहे.- राजू तराळ, कृषी अधिकारी (प्रभारी), दर्यापूर

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस