शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पांढरे सोने झाले काळे; कापसाच्या पेऱ्यात ४० टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 11:48 IST

अंजनगाव सुर्जी तालुक्यात गतवर्षीचा कापसाचा अनुभव लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा नियंत्रित ठेवला आहे.

ठळक मुद्देदुष्काळ जाहीर न केल्याने संताप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: अंजनगाव सुर्जी तालुक्यात गतवर्षीचा कापसाचा अनुभव लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा नियंत्रित ठेवला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेºयात चाळीस टक्के घट होती. यावर्षीचे अवर्षण आणि सरासरीपेक्षाही कमी पावसामुळे जमिनीची ओल झपाट्याने कमी होत आहे. याचा थेट परिणाम पिकावर झाला. तीन ते चार वेच्यातच कापसाचे शेत रिकामे झाले आहे.सद्यस्थितीत खुल्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ५५०० ते ५८०० पर्यंत प्रतवारीनुसार दर आहे. मागणी आणि भावसुद्धा वाढतील, या आशेने अजूनही मोठ्या प्रमाणात आपल्या घरात शेतकऱ्यांनी कापूस साठविला आहे. सणासुदीसाठी व आवश्यक कामांसाठी फक्त चाळीस टक्केच कापूस बाजारात आला. कापसाचे भाव सहा हजार ओलांडतील, अशीही शेतकऱ्यांना आशा आहे. सुगी दराच्या शेतीशास्त्रानुसार ही अपेक्षा रास्त आहे. कमी पावसामुळे तसेही उत्पन्नात जबर घट आहे.कमी पावसाचा फटका रबी हंगामालासुद्धा बसल्यामुळे शेतकरी कुटुंबाचे आर्थिक नियोजन संकटात आहे. तूर, हरभरा, कांदा, गहू, संत्रा आदी पिकांचे भविष्य अनिश्चित आहे. त्यामुळे अंजनगाव तालुका ‘दुष्काळसदृश’ म्हणता, दुष्काळग्रस्त घोषित करणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस