शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात १११.२ टक्के पाऊस; अमरावती जिल्ह्यात १०९.१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:58 IST

अमरावती विभागात मागील वर्षी २२ ऑगस्टपर्यंत १५५ मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा ९४.७६ टक्के पाऊस झाला होता.

अमरावती : जिल्ह्यात १ जून ते २२ ऑगस्टपर्यंत सरासरी ४२३.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना यंदा ४६१.६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. पश्चिम विदर्भात आतापर्यंत ३८७.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना ४३०.७ मिमी पाऊस पडल्याची माहिती जलसंपदा विभागातून प्राप्त झाली आहे.

अमरावती विभागात मागील वर्षी २२ ऑगस्टपर्यंत १५५ मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा ९४.७६ टक्के पाऊस झाला होता. मात्र, यंदा अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात १ जून ते २२ ऑगस्ट दरम्यान ५२७.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना ३५६.६ मिमी झाला. याची टक्केवारी ६७ टक्के इतकी आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३९७.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना सर्वाधिक ५६६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. चिखलदरा तालुक्यात ६३७ मिमी  सरासरी असताना ४३०.३ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

अमरावतीत ४५५.९ मिमी (१०५.३ टक्के), भातकुली ४९८.२ मिमी (१३६.१ टक्के), चांदूर रेल्वे ४०७.७ मिमी (११०.२ टक्के), तिवसा ३६६.९ मिमी (११०.८ टक्के), मोर्शी ४८० मिमी (१२४.८ टक्के), वरूड ५००.७ मिमी (१२४.६ टक्के), दर्यापूर ५४५ मिमी (१८५.२ टक्के), अंजनगाव सुर्जी ४५२ मिमी (१४९.४ टक्के), अचलपूर  ३७७.८ मिमी (९२.९ टक्के), चांदूर बाजार ४१०.४ (१५०.९ टक्के), तर धामणगाव रेल्वे तालुक्यात सरासरी ४८० मिमी पाऊस अपेक्षित असताना ४१०.४ मिमी (८५.५ टक्के)  पावसाची नोंद झालेली आहे.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावती