शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पश्चिम विदर्भात १११.२ टक्के पाऊस; अमरावती जिल्ह्यात १०९.१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:58 IST

अमरावती विभागात मागील वर्षी २२ ऑगस्टपर्यंत १५५ मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा ९४.७६ टक्के पाऊस झाला होता.

अमरावती : जिल्ह्यात १ जून ते २२ ऑगस्टपर्यंत सरासरी ४२३.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना यंदा ४६१.६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. पश्चिम विदर्भात आतापर्यंत ३८७.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना ४३०.७ मिमी पाऊस पडल्याची माहिती जलसंपदा विभागातून प्राप्त झाली आहे.

अमरावती विभागात मागील वर्षी २२ ऑगस्टपर्यंत १५५ मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा ९४.७६ टक्के पाऊस झाला होता. मात्र, यंदा अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात १ जून ते २२ ऑगस्ट दरम्यान ५२७.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना ३५६.६ मिमी झाला. याची टक्केवारी ६७ टक्के इतकी आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३९७.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना सर्वाधिक ५६६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. चिखलदरा तालुक्यात ६३७ मिमी  सरासरी असताना ४३०.३ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

अमरावतीत ४५५.९ मिमी (१०५.३ टक्के), भातकुली ४९८.२ मिमी (१३६.१ टक्के), चांदूर रेल्वे ४०७.७ मिमी (११०.२ टक्के), तिवसा ३६६.९ मिमी (११०.८ टक्के), मोर्शी ४८० मिमी (१२४.८ टक्के), वरूड ५००.७ मिमी (१२४.६ टक्के), दर्यापूर ५४५ मिमी (१८५.२ टक्के), अंजनगाव सुर्जी ४५२ मिमी (१४९.४ टक्के), अचलपूर  ३७७.८ मिमी (९२.९ टक्के), चांदूर बाजार ४१०.४ (१५०.९ टक्के), तर धामणगाव रेल्वे तालुक्यात सरासरी ४८० मिमी पाऊस अपेक्षित असताना ४१०.४ मिमी (८५.५ टक्के)  पावसाची नोंद झालेली आहे.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावती