शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

वरूडमध्ये चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:09 IST

शहरात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष ...

शहरात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून येतो. दरवर्षी पाणीपट्टी कर नागरिकांकडून वसूल करण्यात येत असला तरी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याकरिता बहुजन वंचित आघाडीच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून, आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर ८ जुलै गुरुवारी हजारो नागरिकांसह पाण्याच्या टाकीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्हा महासचिव सुशील बेले यांनी दिला आहे. यावेळी अशोक गडलिंग, ॲड. प्रदीप दुपारे, अरविंद गाडगे, अमर हरले, नीलेश अधव, विनोद सोनागोते, राहुल लांडगे, महेंद्र निस्वादे, नितेश डबरासे, योगेश बिसांद्रे, रोशन गाठे, राकेश गाठे, अक्षय तागडे, तेजस नागले, अनिकेत रामटेके, अक्षय तागडेसह, अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.