शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील नागरिकांचा पाणी पुरवठा होणार बंद ! 

By उज्वल भालेकर | Updated: February 7, 2024 17:23 IST

६८६ ग्रामपंचायतीमधील पाणी पुरवठा योजनेकडे २८ कोटींचे वीज बिल थकीत.

उज्वल भालेकर, अमरावती : ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. परंतु जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ६८६ ग्रामपंचायतीकडे २८ कोटी रुपयांचे वीजबिल थकल्यामुळे या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबधित ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेतील थकीत वीजबिल तातडीने भरुन वीज पुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरण अमरावती ग्रामीण विभागांतर्गत अमरावती, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, तिवसा, धामणगाव रेल्वे, आणि भातकुली तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत ६८६ पाणी पुरवठा योजनेला महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येत आहे. परंतु संबधित ग्रामपंचात प्रशासनाकडून या योजनेतील वीज बिल न भरल्याने जवळपास २८ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्रामीण भागात पाणी प्रश्न पेटू नये, यासाठी महावितरणकडून वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार देखील केला. परंतु तरीही ग्रामपंचातयतीकडून थकित वीज बिल भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. त्यामुळे बील न भरणाऱ्या ग्रामपंचायतीमधील पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशाराच महावितरणने दिला आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी