शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मोबाईल अ‍ॅपद्वारे पाणी नमुने; जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने नागरिकांचे सुदृढ आरोग्य केंद्रस्थानी ठेवून राज्यभरात १ आॅक्टोबर ते ३१ ...

ठळक मुद्दे९१ टक्के काम : पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने नागरिकांचे सुदृढ आरोग्य केंद्रस्थानी ठेवून राज्यभरात १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. यात अमरावती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ९१.७७ टक्के काम पूर्ण करून राज्यात दुसरा, तर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.राज्यभरात विविध जिल्हा परिषदांनी २ लाख ६९ हजार २४७ पैकी २ लाख ०२ हजार ५९३ पिण्याच्या पाण्याच्या मूळ स्रोतांचे नमुने घेतले व या स्रोतांचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे मॅपिंग करण्यात आले. यात अमरावती जिल्ह्याचे ७ हजार ८७६ एवढे उद्दिष्ट होते. त्यापैकी ७ हजार ७९४ स्रोतांचे पाणी नमुने घेण्यात आले, तर ७ हजार २२८ मूळ स्रोतांचे मॅपिंग करण्यात आले.जिल्ह्यात हे काम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी व गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मानकर यांच्यासह पाणी गुणवत्ता सल्लागार नीलिमा इंगळे ,जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक राजेश चºहाटे आदींनी ग्रामस्तरावर सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून पूर्ण केले. यामुळेच जिल्हा राज्यात द्वितीय स्थानी आला आहे.जिल्हा परिषदेच्या पाणी व गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जलस्रोतांचे नमुने घेण्यात जिल्हा राज्यात दुसरा व विभागात अव्वल आहे. यापुढे राज्यात प्रथम क्रमांक गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील.- मनीषा खत्रीसीईओ, जिल्हा परिषद

टॅग्स :MobileमोबाइलWaterपाणी