शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वरूड, मोर्शीला दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:40 IST

संपुर्ण जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असताना वरुड मोर्शीकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. दोन्ही तालुक्यातील खरिपाची पिके हातची जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पहिली पेरणी मोडण्याच्या स्थितीत असल्याने दुबार पेरणीसाठी दमदार पाऊस हवा आहे.

ठळक मुद्देसरासरी ३७ मिमी पाऊ स : खरीप पीक पेरणी उलटण्याची शक्यता, संत्रा बागा सुकल्या

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड/मोर्शी : संपुर्ण जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असताना वरुड मोर्शीकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. दोन्ही तालुक्यातील खरिपाची पिके हातची जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पहिली पेरणी मोडण्याच्या स्थितीत असल्याने दुबार पेरणीसाठी दमदार पाऊस हवा आहे.अत्यल्प पर्जन्यमानामुळे दोन्ही तालुक्यावर कपाशी व सोयाबिनच्या दुबार पेरणी करावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या मते एकूण ६० टक्के क्षेत्रावरील पिक पाण्याअभावी बाधित झाले आहे. अन्य १२ तालुक्यांच्या तुलनेत वरुड व मोर्शी या दोन तालुक्यात निचांकी पाऊस झाला. अत्यल्प पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरिप पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने बिजांकूर कोमेजले आहेत. दुबार पेरणी करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. आधीच अस्मानी संकटाने बेजार झालेल्या शेतकºयांसमोर आता दुबार पेरणीसाठी पैसे कुठून आमायचे ही नवी विवंचना निर्माण झाली आहे. दुसरीकडे दुबार पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस कोसळत नसल्याने शेतकरी नव्या पेचात अडकला आहे.मोर्शी तालुक्यात १ जून ते २१ जुलै या कालावधीत एकूण ३२९.६ मिमि पाऊस अपेक्षित असतो. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत तालुक्यात केवळ १४०.९ मिमि अर्थात सरासरीच्या ४२.७ टक्के पावसाची नोंद झाली. मान्सूनच्या ५० दिवसांमध्ये तब्बल ५८ टक्के पावसाची तूट नोंदविली गेली. विशेष म्हणजे या कालावधीत गतवर्षी २२३ मिमि पाऊस पडला होता. तो यंदाच्या तुलनेत ८३ मिमिने अधिक होता. जुलैचा तिसरा आठवडा उलटत असताना वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १८.६ टक्के पावसाची नोंद तालुक्यात झाली.वरुड तालुक्यावर तर पावसाने वक्रदृष्टी रोखली आहे. अन्य १३ तालुक्यांच्या तुलनेत वरुडमध्ये सर्वा कमी ३३.८ टक्केच पाऊस पडला. तालुक्यात १ जून ते २१ जुलै या कालावधीत ३७५.३ मिमि पाऊस अपेक्षित असतो. मात्र प्रत्यक्षात केवळ १२७ मिमि पाऊस झाला. ही टक्केवारी केवळ ३३.८ अशी निचांकी आहे. वरुडमधील नऊ सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडे असून एका नदी नाल्याला पूर गेलेला नाही. अत्यल्प पर्जन्यमानाने सिंचनव्यवस्था कोलमडली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती