शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

विदर्भवाद्यांनी केली नागपूर कराराची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:24 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूर कराराची व फसव्या केळकर समितीच्या अहवालाची विदर्भवाद्यांनी गुरूवारी इर्विन चौकात होळी केली. वेगळा विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्देआंदोलन : वेगळया विदर्भ राज्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूर कराराची व फसव्या केळकर समितीच्या अहवालाची विदर्भवाद्यांनी गुरूवारी इर्विन चौकात होळी केली. वेगळा विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.कित्येक वर्षांपासून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी शासनाकडे केली जात आहे. महाराष्ट्रात राहून विकासाच्या बाबतीत विदर्भ अद्यापही माघारलेला आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. नागपूर करारानुसार सरकारकडून पालन होत नाही. या कराराप्रमाणे २३ टक्के लोकसंख्येच्या प्रमाणात विकासनिधी नाही. नोकºया मिळत नाही. विदर्भातील औद्योगिकरणाकडेही दुर्लक्ष होत आहे. नैसर्गिक संसाधनाची शोषण, सिंचन व शेती विकासाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप विदर्भवाद्यांनी केला आहे. वेगळे विदर्भराज्य निर्माण झाल्याशिवाय विकास होऊच शकत नाही. त्यामुळे आता सरकारने तत्काळ वेगळे विदर्भ राज्य निर्माण करावे, अशी मागणी आंदोलनादरम्यान केली आहे.या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक राजेंद्र आगरकर, जिल्हाप्रमुख बंटी केजडीवाल, नंदू खेरडे, अमिता कुबडे, शेख कादर मन्सुरी, उज्ज्वला पांडे, प्रिया चक्रे, रंजना मामर्डे, कविता पवार, जुगल ओझा, विजय मोहोड, धनराज गोटे, गजानन भगत, सहदेव ढोके, साहेबराव इंगळे, विलास पवार, रियाज खान, राजेंद्र आगरकर यांच्या विदर्भवादी शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.