शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

रस्ता रुंदीकरणात महाकाय वृक्षाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 23:08 IST

रस्त्याचा विकास हाच खरा विकास असल्याचे भासवून रुंदीकरणात अडसर ठरत असलेली मोठ्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे ....

ठळक मुद्देविकासाचा बनाव : सरकारच्या वृक्ष बचाव मोहिमेचा कंत्राटदारांना विसर

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : रस्त्याचा विकास हाच खरा विकास असल्याचे भासवून रुंदीकरणात अडसर ठरत असलेली मोठ्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे चित्र वरूड ते पांढुर्णा व नागपूर महामार्गवर पहावयास मिळत आहे. या मार्गावरील ५० ते १०० वर्षांची महाकाय वृक्षांचे बळी जात असल्याने रस्ते ओस पडू लागले आहेत.कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने लोकसहभाग व शासकीय कर्मचारी, अधिकाºयांकडून वृक्षलागवडीचे लक्ष ठेवून धडाक्यात वृक्ष लागवड करण्यात येते. मात्र रस्त्याचे चौपदरीकरण होेत असल्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार नांदगाव पेठ ते पांढुर्णा सीमेपर्यंत चौपदरी रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदार कंपनीने काम सुरू केले. प्रत्यक्षात यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण असल्याचे सांगून सिमेंटीकरण करीत आहे. या कामात अडसर ठरणारी शेकडो वर्षे जुनी वड, पिंपळ, आंबा, निंबासह आडजातीचे वृक्ष आहे. पंरतु रस्ता रुंदीकरणात त्यांची कत्तल होत आहे. रस्त्याच्या किंवा कोणत्याही विकासाच्या कामात आडकाठी ठरणाºया महाकाय वृक्षांना जीवनदान देण्याकरिता शासनाने वृक्षारोपणची योजना आखावी, अशी मागणी प्रवीण चौधरी यांनी केली आहे.