शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाह पान! अंबानगरीत रोज दीड लाख खवय्यांचं रंगतं पान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 17:55 IST

पान म्हणजे अनेकांच्या जीव्हाळ्याचा विषय. लग्न समारंभ असो की उत्सव चटकमटक जेवणानंतर पानाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पानाचे विविध प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर, पान खाण्याऱ्यांचीही संख्या बरीच मोठी आहे.

ठळक मुद्देदोन ते तीन लाखांचा गल्ला

अमरावती : पानाचं आणि अमरावतीकरांचं नातं तसं जुनंच आहे. अगदी या खाण्याच्या पानामध्येही आर्थिक गणित दडलंय. पानाच्या एका विड्यात दोन पाने असतात. त्यानुसार शहरासह जिल्ह्यात दररोज दीड लाख खवय्यांचं पानं रंगतं. एका करंडीत जवळपास तीन हजार पाने असतात. त्यानुसार आठवड्याला दीड ते दोन हजार करंड्या विकल्या जात असल्याची माहिती आहे.

करंडीतील तीन हजार पानांचा दर त्यांचा लहान-मोठा आकार पाहून ठरत असतो. मोठ्या पानाची करंडी जादा दराने विकली जाते. आठवड्याला ४०० ते ५०० करंड्या विकल्या जातात. प्रत्येक करंडीत सुमारे तीन हजार पानं असतात. किरकोळ विक्री करताना शेकड्याने पाने विकली जातात.

अमरावतीचं मार्केट

अमरावतीत आठड्यातून तीन ते चार दिवस बाजार समितीत पानांचा लिलाव होतो. साधारणत: पान टपरीवर विकली जाणारे पान नागपूरहून येतात, शिवाय आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथूनही अमरावतीत पानं येतात.

बनारस, कलकत्ता, कपूरी पानाचे लाखावर खवय्ये

जिल्ह्यात कलकत्ता, बनारस, कपूरी या पानांचे लाखावर खवय्ये आहेत. त्यामुळे पानाची क्रेझ आजही कायम आहे. शहर आणि ग्रामीण भागात पानविक्रीच्या व्यवसायाचं गणित पकडलं तर रोज दोनशे पानांच्या करंड्या विकल्या जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गुटख्यामुळे या व्यवसायावर संकट ओढावले आहे.

चार ते पाच मुख्य विक्रेते

अमरावतीत पानविक्री करणारे चार ते पाच मुख्य विक्रेते आहेत. आंध्र प्रदेशातून येणारे पान रेल्वे किंवा महामार्गाने येतात. पानांची तशी फारशी चर्चा होत नसली तरी हा लाखोंचा व्यवसाय असून शहरातील काही विशिष्ट भागात पानांना चांगली माणगी असते.

टॅग्स :Socialसामाजिकfoodअन्नcultureसांस्कृतिक