शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वऱ्हाड विचार मंचने रणनीती आखली

By admin | Updated: June 22, 2014 23:48 IST

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी दोन हात करुन नवे राजकीय व्यासपीठ स्थापन करण्याचे धाडस दाखविणाऱ्या संजय खोडके यांच्या वऱ्हाड विचार मंचचा मेळावा रविवारी येथील संत ज्ञानेश्वर

अमरावती : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी दोन हात करुन नवे राजकीय व्यासपीठ स्थापन करण्याचे धाडस दाखविणाऱ्या संजय खोडके यांच्या वऱ्हाड विचार मंचचा मेळावा रविवारी येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडला. या मेळाव्यात खोडके समर्थकांनी एकच गर्दी केली होती.लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणून संजय खोडके यांनी पक्षाची भूमिका समर्थपणे सांभाळली; मात्र राष्ट्रवादीने आ. रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी जाहीर करताच पक्षनेतृत्वाच्या या निर्णयाविरोधात संजय खोडके यांनी एल्गार पुकारला. काहीही झाले तरी राणा यांचे काम करणार नाही, ही स्पष्ट भूमिका घेतली. परिणामी खोडके यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश महासचिव या पदावरुन हटविण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या काळात संजय खोडके यांनी वऱ्हाड विचार मंच या नावाने वेगळी संघटना काढून नवनीत राणा यांच्या पराभवाची मोहीम फत्ते केली. लोकसभा निवडणुकीनंतर आता खोडके यांनी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. वऱ्हाड विचार मंचची जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर करुन खोडकेंनी जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण सुरु केल्याचे स्पष्ट होते. बडनेरा व अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने हा मेळावा आयोजित केल्याचे निदर्शनास आले.मेळाव्याच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब जवंजाळ होते. यावेळी मंचावर सुलभा खोडके, संजय खोडके, बाळासाहेब गौरखेडे, भाऊराव मेश्राम, अण्णासाहेब दिवे, कांतीभाई पटेल, मनीष बजाज, उमाळे काका, हमीद शद्दा, जस्सो जुम्मा नंदावाले, हाजी हारुण सुपारीवाला, तैय्यब अली, मधुकर सव्वालाखे, पुरुषोत्तम गावंडे, सुधाकर विरुळकर, प्रभाकर गुल्हाणे, अयुब खान, काळमेघ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)