शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

प्रत्येक महसुली गावात होणार सेंद्रिय शेतीचा प्रयोग

By admin | Updated: February 25, 2016 00:09 IST

रासायनिक शेतीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नसल्यामुळे कृषी विभागाने सेंद्रिय शेतीला बळ ...

कृषी विभागाची योजना : १०० टक्के अभियानावर राबविणार अभियान अमरावती : रासायनिक शेतीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नसल्यामुळे कृषी विभागाने सेंद्रिय शेतीला बळ देण्यासाठी अभियान राबविले आहे. या योजनेत केंद्र व राज्य शासन अनुदान देणार आहे. पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खताचा बेसुमार वापर होत आहे. यामुळे जमिनीचा पोत खराब होऊन नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे वैद्यकीय अहवालअंती स्पष्ट झाले आहे. यामुळे अनेक रोगांचा व शारीरिक व्याधी नागरिकांना होत आहे. अशीच स्थिती राहल्यास भविष्यात बिकट स्थिती येणार आहे. अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय कुठलाच पर्याय नाही याचा विचार करुन शासनाने शास्वत शेती अभियानांतर्गत व परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर सेंद्रिय शेती अभियान गावपातळीवर राबविण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देणे तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय कृषी मालाला बाजारपेठ करुन देण्याची जबाबदारी आता शासनाने घेतली आहे. (प्रतिनिधी)