शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

वीज पडून अमरावती जिल्ह्यात दोन ठार, पाच महिला जखमी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: October 19, 2024 20:12 IST

तीन म्हशींसह १२ शेळ्या मृत : सोयाबीन अन् कपाशीचे नुकसान.

अमरावती : जिल्ह्यात शनिवारी दुपारी चारचे सुमारास वीज पडल्याने दोन व्यक्ती ठार, पाच महिला जखमी झाल्या आहेत. शिवाय वीज पडून तीन म्हशी, १२ शेळ्या ठार झाल्या. वादळासह आलेल्या या पावसाने काढणीच्या हंगामात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात शनिवारी पहाटे चार वाजता व दुपारी ४ नंतर विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. चिखलदरा शहरातील अप्पर प्लेटो स्थित प्रोस्पेक्ट पॉईंट जवळ शनिवारी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान वीज कोसळून म्हशी चारत असताना तीन म्हशींसह पशुपालक ठार झाला तर अन्य घटनेत वीज कोसळून १२ शेळ्यांचा मृत्यू झाला यात गुराखी जखमी झाल्याची माहिती आहे. गुलाब लक्ष्मण खडके (६५ रा. पाढरी) असे मृताचे नाव आहे.

दुसऱ्या घटनेत शनिवारी सायंकाळी तिवसा तालुक्यातील इसापूर येथे गणेश ठाकरे यांच्या शेतातून सोयाबीन मळणीचे काम करुन परत येत असतांना वीज पडून ओजाराम अमरलाल मसराम ( ३५, रामनगर, मध्यप्रदेश) हा युवक जागीच ठार झाला तर सोबत असलेल्या नीलम लालसिंग धुर्वे (१८), सुनीता सुजाण धुर्वे (३८), संगीता संजय मसराम (१७), रमाबाई येनुज सरपाण (१८), पूनम सुजाण घुर्वे ( १०) जखमी झाल्या आहेत. जखमींवर तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे. महोत्सव परिसरात वादळासह पावसाने मंडप कोसळला. शिवाय या पावसाने कापूस भिजला व सोयाबीनच्या गंजी पावसाने भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती