शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पोळ्याच्या पूर्वसंध्येला अमरावती जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 17:06 IST

रविवारी पोळ्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. मोर्शी तालुक्यातील काटपूर ममदापूर येथील देवीदास डोमाजी इंगळे (६७) याने विहिरीत उडी घेऊन, तर

अमरावती : रविवारी पोळ्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. मोर्शी तालुक्यातील काटपूर ममदापूर येथील देवीदास डोमाजी इंगळे (६७) याने विहिरीत उडी घेऊन, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवरा मुरादे येथील बाळू आत्माराम मुरादे (४८) या शेतकºयाने विष प्राषण करून आत्महत्या केली.प्राप्त माहितीनुसार, काटपूर येथील मृत देवीदास तीन दिवसांपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, रविवारी सायंकाळच्या सुमारास वाघोली शिवारातील सुधाकर फरतोडे यांच्या शेताच्या विहिरीत त्यांचा मृतदेह दिसून आला. त्यांच्यावर बँक आॅफ इंडियाचे अडीच लाखांचे कर्ज होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यांनी १० हजारांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. मागील तीन वर्षांपासून होणारी सततची नापिकी, यंदा पावसाची दडी व कर्ज न मिळाल्यामुळे ते मागील काही दिवसांपासून चिंतेत होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.दुसरी घटनेत हिवरा (मुरादे) येथील मृतक शेतकरी बाळू आत्माराम मुरादे सततच्या नापिकीमुळे व यंदा पावसाने दडी दिल्यामुळे चिंताग्रस्त होते. कर्ज मिळाले नाही व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा प्रश्न त्यांना पडला होता. याच विवंचनेतून त्यांनी स्वत:च्या शेतात विष प्राषण करून आत्महत्या के ली. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा आप्त परिवार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी