शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

बिजली दो-पानी दो : २५ गावांच्या समस्या घेऊन एसडीओ कार्यालयावर संतप्त शेकडो आदिवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:22 IST

Amravati : मेळघाट अंधारातच, आदिवासींच्या नशिबी दूषित पाणी कुठपर्यंत?

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने बुधवारी धारणी तालुक्यातील २५ गावांच्या समस्या घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेकडो आदिवासी शेतकऱ्यांनी धडक दिली. महावितरणने लेखी आश्वासन दिल्याने तणाव निवळला.

धारणी तालुक्यातील ढाकणा फिडरमधील जवळपास २५ गावांमध्ये कैक दिवसांपासून कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे. परिणामी शेतीच्या नुकसानीसह पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्याने नदी-नाल्याचे गढूळ पाणी प्यावे लागत आहे. सबब, बुधवारी दुपारी शेतकऱ्यांनी एसडीओ कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी राणामालूरच्या सरपंच गंगा जावरकर, जनक्रांती सेनेचे मन्ना दारसिंबे यांच्यासह बिजुधावडी, तातरा, गडगा भांडुम, झापल, ढाकणा येथील ग्रामस्थ उपस्थित होते. 

लो व्होल्टेजची समस्या

  • ढाकणा फीडर अंतर्गत शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थ लो व्होल्टेजच्या समस्येने ग्रस्त आहेत.
  • शेतकऱ्यांचे सिंचन, गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. नागरिकांना नदी-नाल्याचे गढूळ पाणी प्यावे लागत आहे.
  • ढाकणा फीडरवरील समस्यांचे तत्काळ निराकरण केले जाईल.
  • ठिकठिकाणी कॅपॅसीटर बॉक्स बसवू. व्होल्टेज मध्ये सुधारणा करू, असे लेखी आश्वासन महावितरणने दिले आहे.
टॅग्स :Amravatiअमरावती