शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

बिजली दो-पानी दो : २५ गावांच्या समस्या घेऊन एसडीओ कार्यालयावर संतप्त शेकडो आदिवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:22 IST

Amravati : मेळघाट अंधारातच, आदिवासींच्या नशिबी दूषित पाणी कुठपर्यंत?

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने बुधवारी धारणी तालुक्यातील २५ गावांच्या समस्या घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेकडो आदिवासी शेतकऱ्यांनी धडक दिली. महावितरणने लेखी आश्वासन दिल्याने तणाव निवळला.

धारणी तालुक्यातील ढाकणा फिडरमधील जवळपास २५ गावांमध्ये कैक दिवसांपासून कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे. परिणामी शेतीच्या नुकसानीसह पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्याने नदी-नाल्याचे गढूळ पाणी प्यावे लागत आहे. सबब, बुधवारी दुपारी शेतकऱ्यांनी एसडीओ कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी राणामालूरच्या सरपंच गंगा जावरकर, जनक्रांती सेनेचे मन्ना दारसिंबे यांच्यासह बिजुधावडी, तातरा, गडगा भांडुम, झापल, ढाकणा येथील ग्रामस्थ उपस्थित होते. 

लो व्होल्टेजची समस्या

  • ढाकणा फीडर अंतर्गत शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थ लो व्होल्टेजच्या समस्येने ग्रस्त आहेत.
  • शेतकऱ्यांचे सिंचन, गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. नागरिकांना नदी-नाल्याचे गढूळ पाणी प्यावे लागत आहे.
  • ढाकणा फीडरवरील समस्यांचे तत्काळ निराकरण केले जाईल.
  • ठिकठिकाणी कॅपॅसीटर बॉक्स बसवू. व्होल्टेज मध्ये सुधारणा करू, असे लेखी आश्वासन महावितरणने दिले आहे.
टॅग्स :Amravatiअमरावती