शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

रामपुरी कॅम्प येथे तुळशी विवाह थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:17 IST

येथील रामपुरी कॅम्प परिसरातील काकी माँ मंदिरात तुळशी विवाह सोहळा बुधवार, १ नोव्हेंबर रोजी पार पडला.

ठळक मुद्देसामाजिक उपक्रम : प्राप्त देणगीतून आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलींचे लावणार लग्न

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील रामपुरी कॅम्प परिसरातील काकी माँ मंदिरात तुळशी विवाह सोहळा बुधवार, १ नोव्हेंबर रोजी पार पडला. या सोहळ्यासाठी मिळालेल्या देणगीतून आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलींचे लग्न लावले जातील तसेच गरजूंना आवश्यकतेनुसार मदत करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.सिंधी बांधवांच्यावतीने गेल्या सहा वर्षांपासून अमरावतीत तुळशी विवाह सोहळा भव्य स्वरूपात साजरा केला जातो. यंदाच्या आयोजनात विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांचा सहभाग होता. याप्रसंगी युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, प्रणय कुळकर्णी, वैशाली धांडे, सुगनचंद गुप्ता, आशिष राठी, राजू राजदेव, राम मेठानी, दीपक वाधवानी, धावरदास मेघानी यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. संपूर्ण रीतिरीवाजानुसार तुळशी विवाह पार पडला. उपस्थित नागरिकांच्या विवाहापश्चात जेवणावळी उठल्या. सोहळ्यात प्राप्त झालेल्या देणगीमधून सिंधी बांधव गरजूंना वर्षभर मदत करतात. तथापि, यंदा आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलींचे विवाह या देणगीतून लावण्यात येतील, असे विवाह सोहळ्याच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या घोषणेने विवाह सोहळ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.सात दिवसीय उपक्रमशनिवार, २८ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात तुळशी विवाहापूर्वी सत्संग तसेच अनेक धार्मिक उपक्रम पार पडले. शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी सोहळ्याची सांगता होणार आहे.