शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वन विभागाच्या जाचाविरोधात आदिवासी बांधवांचा मोर्चा, विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 24, 2023 16:59 IST

न्याय देण्याची मागणी

अमरावती : महसूल विभागाची पडीक जमीन, गायरान जमीन या जमिनी वाचवा आणि वनविभागाचा भ्रष्ट्राचाराला हटवा, यासह अन्य मागण्यांसाठी आदिवासी एकता मंचद्वारा सोमवारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.

वन विभागाचा कुठलाही संबंध नसतांना त्यांच्याद्वारा मेळघाट, चांदूरबाजार, परतवाड्यासह जिल्ह्यातील जमिनीवर हुकूमशाही करीत असल्याचा आरोप मोर्चाचे आयोजक पंजाबराव मडावी यांनी केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली, विभागीय कार्यालयावर मोर्चाला पोलिसांनी अडविले. यावेळी रामराव अकंडे, बाळासाहेब वाघमारे, सुमित्रा गायकवाड, विष्णुपंत गवळी, नरेंद्र देशपांडे, राजेश तायडे आदिंनी मोर्चाला संबोधित केले व शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. मोर्चात शेकडो आदिवासी बांधवांचा सहभाग होता.

टॅग्स :agitationआंदोलनforest departmentवनविभागAmravatiअमरावती