शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

वृक्षलागवड संपली, वृक्षकटाई सुरू

By admin | Updated: July 10, 2017 00:11 IST

राज्य शासनाने १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात चार कोटी वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला.

मुख्य उद्देशालाच हरताळ: रस्ता चौपदरीकरणात हिरव्या झाडांची कत्तललोकमत न्यूज नेटवर्कवरूड : राज्य शासनाने १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात चार कोटी वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग या उपक्रमाला हरताळ फासत असल्याचे चित्र आहे. ‘एकच लक्ष्य चार कोटी वृक्ष’ या ब्रिदानुसार तालुुक्यात दोन लाखांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड झाली. पंरतु, वरूड ते पांढुर्णा रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल केली जात आहे. यामुळे विकासाच्या नावावर वृक्ष लागवड अभियानालाच हरताळ फासण्याचा प्रकार सुरूअसल्याचे चित्र आहे. नांदगाव पेठ ते पांढुर्णा हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने चौपदरीकरणाला सुरूवात झाली. वरूड ते पांढुर्णा राज्य महामार्ग असून यामहामार्गाच्या कडेला हजारो झाडे आहेत. मात्र, विकास व रस्ते रूंदीकरणाच्या नावावर हजारो हिरव्या झाडांचा बळी जाणार आहे. रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असल्याने निंब, बाभळीसह आडजातीच्या वृक्षांची देखील सर्रास कत्तल सुरु आहे. पर्यावरण संवर्धनाचे काय?शासनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी व नेते मंडळी आपले फोटो प्रसिद्ध करून चांगलीच प्रसिद्धी मिळवितात. मात्र, प्रत्यक्षात वृक्ष संगोपनाची जबाबदारी कुणीच घ्यायला तयार होत नाही. हा पर्यावरण संवर्धनालाच हरताळ फासण्याचा प्रकार असल्याचे मत आता जाणकार व्यक्त करीत आहेत. एकीकडे वृक्षारोपण दुसरीकडे वृक्षकटाई असा दुटप्पी कार्यक्रम शासन राबवित असल्याचा आरोप केला जात आहे.