शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वृक्षलागवड संपली, वृक्षकटाई सुरू

By admin | Updated: July 10, 2017 00:11 IST

राज्य शासनाने १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात चार कोटी वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला.

मुख्य उद्देशालाच हरताळ: रस्ता चौपदरीकरणात हिरव्या झाडांची कत्तललोकमत न्यूज नेटवर्कवरूड : राज्य शासनाने १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात चार कोटी वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग या उपक्रमाला हरताळ फासत असल्याचे चित्र आहे. ‘एकच लक्ष्य चार कोटी वृक्ष’ या ब्रिदानुसार तालुुक्यात दोन लाखांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड झाली. पंरतु, वरूड ते पांढुर्णा रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल केली जात आहे. यामुळे विकासाच्या नावावर वृक्ष लागवड अभियानालाच हरताळ फासण्याचा प्रकार सुरूअसल्याचे चित्र आहे. नांदगाव पेठ ते पांढुर्णा हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने चौपदरीकरणाला सुरूवात झाली. वरूड ते पांढुर्णा राज्य महामार्ग असून यामहामार्गाच्या कडेला हजारो झाडे आहेत. मात्र, विकास व रस्ते रूंदीकरणाच्या नावावर हजारो हिरव्या झाडांचा बळी जाणार आहे. रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असल्याने निंब, बाभळीसह आडजातीच्या वृक्षांची देखील सर्रास कत्तल सुरु आहे. पर्यावरण संवर्धनाचे काय?शासनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी व नेते मंडळी आपले फोटो प्रसिद्ध करून चांगलीच प्रसिद्धी मिळवितात. मात्र, प्रत्यक्षात वृक्ष संगोपनाची जबाबदारी कुणीच घ्यायला तयार होत नाही. हा पर्यावरण संवर्धनालाच हरताळ फासण्याचा प्रकार असल्याचे मत आता जाणकार व्यक्त करीत आहेत. एकीकडे वृक्षारोपण दुसरीकडे वृक्षकटाई असा दुटप्पी कार्यक्रम शासन राबवित असल्याचा आरोप केला जात आहे.