शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

काळवीट ग्रामस्थांचा जमीनदोस्त पुलावरून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:33 IST

अचलपूर तालुक्यातील काळवीट गावाचा संपर्क मागच्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात बिच्छन नदीच्या पुरामुळे तुटतो. असे असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आदिवासींमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : बांधकाम विभागाला पडला विसर

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील काळवीट गावाचा संपर्क मागच्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात बिच्छन नदीच्या पुरामुळे तुटतो. असे असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आदिवासींमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे. जमीनदोस्त झालेल्या पुलावर नवीन पुलाची निर्मिती करण्याची मागणी अनेक वर्षांपासून धूळखात पडली आहे. संबंधित विभागाचा कोट्यवधीचा खर्च अधिकारी, अभियंता करतात तरी कुठे, असा सवाल करण्यात आला आहेअचलपूर तालुक्यातील निमकुंड ग्रामपंचायत अंतर्गत काळवीट गावातून वाहणाऱ्या बिच्छन नदीला प्रत्येक पावसाळ्यात पूर येतो. त्या पुरामुळे सतत आठ ते दहा दिवसा आदिवासींना ये-जा करता येत नाही. आवश्यक त्या वेळी कंबरेएवठ्या पाण्यातून नागरिक जीवघेणा प्रवास करतात. हा सर्व खटाटोप थांबण्यासाठी सरपंच अनिल आकोले यांनी ग्रामपंचायतमार्फत अनेकदा अचलपूर पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभागाला पत्रे दिली. परंतु, संबंधित विभागाचे दुर्लक्ष कायम आहे.काळवीट या गावाची लोकसंख्या ११६० आहे. नदीच्या पुरामुळे गावाचा संपर्क जगाशी तुटत असल्यामुळे गंभीर आजारी रुग्ण, शालेय विद्यार्थी, मजूर आदी सर्वांनाच फटका बसतो. मल्हारा गावातून गोडवाडी तलाव मार्गे काळवीट गावाला जाण्याचा मार्ग आहे.२५ वषार्पासून मतदान नाहीअचलपूर पंचायत समिती अंतर्गत निमकुंड ग्रामपंचायतीमध्ये मागील २५ वर्षांपासून सरपंच, उपसरपंच, सदस्यपदासाठी मतदान झाले नाही. गावकरी एकमताने सदस्यांना निवडून देतात. त्यामुळे आदर्श असलेल्या या गावाची व्यथा अधिकारी-पदाधिकाऱ्यांना दिसून न यावी, याबाबत मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.खा. नवनीत राणा यांना निवेदनकाळवीट गावाचा संपर्क नदीवर पूल नसल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात संपुष्टात येत असल्याचे निवेदन खासदार नवनीत राणा यांना देण्यात आले. आता या गावातील पूल निर्माण होण्याची शक्यता असून, आतापर्यंत कामात कुचराई करणाºया संबंधित विभागाच्या अधिकाºयांवर कारवाईची मागणीही आदिवासींनी निवेदनात केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर