शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षांचा आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 05:00 IST

सर्वोच्च न्यायालय, यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने नियोजन केले आहे. ३८६ पैकी ३४७ महाविद्यालयांत या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन प्रणालीने घेण्यात आल्या आहेत. सुमारे ७० हजार विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. गुगल फाॅर्मवर प्रश्नपत्रिका विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील आदींनी परीक्षा केंद्रांवर भेटी देत विद्यार्थ्यासोबत संवाद साधला. 

ठळक मुद्देपर्यावरण अभ्यासक्रमाच्या परीक्षा ६ नोव्हेंबर रोजी

n  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठमार्फत २६ ऑक्टोबरपासून प्रारंभ झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा सोमवार, २ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे. विद्या परिषदेच्या निर्णयानुसार महाविद्यालय स्तरावर परीक्षांचे संचालन करण्यात आले आहे. गत सात दिवसांत पदवी, पदव्युत्तर  विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत घेण्यात आल्या आहेत.सर्वोच्च न्यायालय, यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने नियोजन केले आहे. ३८६ पैकी ३४७ महाविद्यालयांत या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन प्रणालीने घेण्यात आल्या आहेत. सुमारे ७० हजार विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. गुगल फाॅर्मवर प्रश्नपत्रिका विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील आदींनी परीक्षा केंद्रांवर भेटी देत विद्यार्थ्यासोबत संवाद साधला. पर्यावरण अभ्यासक्रमाच्या परीक्षा ६ नोव्हेंबर रोजीपर्यावरण अभ्यासक्रमाच्या परीक्षा ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ वाजता परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. पयार्वरण अभ्यासक्रमाची परीक्षा अनुत्तीर्ण झाले असतील, अशांनाही विद्यार्थ्यांना ही अंतिम वर्षाची परीक्षा देता येईल. बहुपर्यायी प्रश्नपत्रिका प्राचार्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.

२७२८२ शनिवारी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अंतिम वर्षाचे २७ हजार २८२ विद्यार्थ्यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी परीक्षा दिली आहे. यात १४११० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, तर १३ हजार १७२ ऑनलाईन परीक्षा दिली आहे. एकूण ६१३ परीक्षा घेण्यात आल्या असून, ९७.८० टक्के उपस्थिती नाेंदविण्यात आली आहे.

मोर्चे, आक्षेपानंतरही परीक्षा ‘सुरळीत’ विद्यपीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्याच्या निर्णयाविरुद्ध गत आठवड्यात विविध विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला. शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदविले. बहि:शाल विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. तथापि, या परीक्षेत कोणताही खंड न पडता ३७४ महािवद्यालयांत परीक्षा ‘सुरळीत’पणे घेण्यात आल्या आहेत. एकाही परीक्षा केंद्रावर तक्रार न उद्‌भवता सोमवारी अंतिम वर्षाच्या परीक्षा पार पडणार आहे. पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी निर्धोकपणे परीक्षांना सामोरे गेले आहेत.

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा