शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

टायफाईडचे ४३६ तर तापाचे १३०६

By admin | Updated: November 4, 2015 00:21 IST

जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले असून आॅक्टोबर महिन्यातील चार आठवड्यात विविध आजाराच्या २१ हजार ८७२ रुग्णांवर इर्विन रुग्णांलयात उपचार करण्यात आले.

चार आठवड्यांचा अहवाल : विविध आजारांच्या २९ हजार ६०५ रुग्णांवर उपचार अमरावती : जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले असून आॅक्टोबर महिन्यातील चार आठवड्यात विविध आजाराच्या २१ हजार ८७२ रुग्णांवर इर्विन रुग्णांलयात उपचार करण्यात आले. त्यामध्ये टायफाईडचे ४३६ पॉझिटिव्ह तर तापाचे १३०६ रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. दूषित पाणी, बदलते वातावरण व पावसाची अनियमीततेमुळे जिल्ह्यात साथरोगांचे प्रमाण वाढत आहे. बहुतांश नागरिक दूषित पाणी पीत असल्यामुळे टायफाईडचे प्रमाण वाढले आहे. शासकीय आरोग्य प्रयोग शाळेत जिल्ह्यातील पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. त्यामध्ये दरमहिन्याला १५ ते २० टक्के पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे. अस्वच्छता व डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानेमुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. १ ते २५ आॅक्टोबरदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल २९ हजार ६०५ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी बहुतांश किरकोळ रुग्णांनी उपचार करुन सुट्टी देण्यात आली आहे. टायफाईड, ताप, श्वसन आजार, डायरीया, स्वाईन फ्लू, श्वान दंश, सर्पदंश अशा विविध रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. जिल्ह्यात साथरोगांच्या आजारात मोठी वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून लक्षात येत आहे.