शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

टायफाईडचे ४३६ तर तापाचे १३०६

By admin | Updated: November 4, 2015 00:21 IST

जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले असून आॅक्टोबर महिन्यातील चार आठवड्यात विविध आजाराच्या २१ हजार ८७२ रुग्णांवर इर्विन रुग्णांलयात उपचार करण्यात आले.

चार आठवड्यांचा अहवाल : विविध आजारांच्या २९ हजार ६०५ रुग्णांवर उपचार अमरावती : जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले असून आॅक्टोबर महिन्यातील चार आठवड्यात विविध आजाराच्या २१ हजार ८७२ रुग्णांवर इर्विन रुग्णांलयात उपचार करण्यात आले. त्यामध्ये टायफाईडचे ४३६ पॉझिटिव्ह तर तापाचे १३०६ रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. दूषित पाणी, बदलते वातावरण व पावसाची अनियमीततेमुळे जिल्ह्यात साथरोगांचे प्रमाण वाढत आहे. बहुतांश नागरिक दूषित पाणी पीत असल्यामुळे टायफाईडचे प्रमाण वाढले आहे. शासकीय आरोग्य प्रयोग शाळेत जिल्ह्यातील पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. त्यामध्ये दरमहिन्याला १५ ते २० टक्के पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे. अस्वच्छता व डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानेमुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. १ ते २५ आॅक्टोबरदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल २९ हजार ६०५ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी बहुतांश किरकोळ रुग्णांनी उपचार करुन सुट्टी देण्यात आली आहे. टायफाईड, ताप, श्वसन आजार, डायरीया, स्वाईन फ्लू, श्वान दंश, सर्पदंश अशा विविध रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. जिल्ह्यात साथरोगांच्या आजारात मोठी वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून लक्षात येत आहे.