शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टर पीक पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

चांदूर बाजार तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी जवळपास आटोपल्या आहेत. काही ठिकाणी सोयाबीनचे बियाणे निघाले नाही, तेथे दुबार पेरणी करण्यात आली. मात्र, दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने ती दडपण्याची भीती व्यक्त होत आहे. खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने पेरणी लवकरच आटोपली. तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र ६८ हजार ५०८ हेक्टर असून, त्यामधील पेरणी योग्य क्षेत्रफळ ५९ हजार २ हेक्टर आहे.

ठळक मुद्देतूर, सोयाबीनचे नुकसान : चांदूर बाजार तालुक्यात दमदार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कतळवेल : तालुक्यात बुधवारी कोसळलेल्या दमदार पावसाने हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखाली आले आहेत. शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. शेतकऱ्यांकडून सर्वेक्षणाची मागणी होत आहे.तळवेल, खराळा, खरवाडी, जवळा शहापूर, घाटलाडकी, ब्राम्हणवाडा, नानोरी, करजगाव, दिलालपूर या भागात मुसळधार पाऊस झाल्याने तीन दिवसानंतरही शेतातील पाणी निघालेले नाही. तूर, कपाशी व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.चांदूर बाजार तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी जवळपास आटोपल्या आहेत. काही ठिकाणी सोयाबीनचे बियाणे निघाले नाही, तेथे दुबार पेरणी करण्यात आली. मात्र, दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने ती दडपण्याची भीती व्यक्त होत आहे. खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने पेरणी लवकरच आटोपली. तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र ६८ हजार ५०८ हेक्टर असून, त्यामधील पेरणी योग्य क्षेत्रफळ ५९ हजार २ हेक्टर आहे. बुधवारी मध्यरात्री अचानक मुसळधार पाऊस आल्याने अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्याने तूर पीक जळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.नाफेड कापूस खरेदीत नोंदणीपासूनच शेतकºयांना असह्य त्रास झाल्याने अनेकांनी कपाशीऐवजी तूर व सोयाबीनला पसंती दिली. परंतु, सोयाबीनच्या न उगवलेल्या बियाण्यांमुळे आणखी एका संकटाची भर पडली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती