शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

हजारो हेक्टर पीक पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

चांदूर बाजार तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी जवळपास आटोपल्या आहेत. काही ठिकाणी सोयाबीनचे बियाणे निघाले नाही, तेथे दुबार पेरणी करण्यात आली. मात्र, दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने ती दडपण्याची भीती व्यक्त होत आहे. खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने पेरणी लवकरच आटोपली. तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र ६८ हजार ५०८ हेक्टर असून, त्यामधील पेरणी योग्य क्षेत्रफळ ५९ हजार २ हेक्टर आहे.

ठळक मुद्देतूर, सोयाबीनचे नुकसान : चांदूर बाजार तालुक्यात दमदार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कतळवेल : तालुक्यात बुधवारी कोसळलेल्या दमदार पावसाने हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखाली आले आहेत. शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. शेतकऱ्यांकडून सर्वेक्षणाची मागणी होत आहे.तळवेल, खराळा, खरवाडी, जवळा शहापूर, घाटलाडकी, ब्राम्हणवाडा, नानोरी, करजगाव, दिलालपूर या भागात मुसळधार पाऊस झाल्याने तीन दिवसानंतरही शेतातील पाणी निघालेले नाही. तूर, कपाशी व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.चांदूर बाजार तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी जवळपास आटोपल्या आहेत. काही ठिकाणी सोयाबीनचे बियाणे निघाले नाही, तेथे दुबार पेरणी करण्यात आली. मात्र, दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने ती दडपण्याची भीती व्यक्त होत आहे. खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने पेरणी लवकरच आटोपली. तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र ६८ हजार ५०८ हेक्टर असून, त्यामधील पेरणी योग्य क्षेत्रफळ ५९ हजार २ हेक्टर आहे. बुधवारी मध्यरात्री अचानक मुसळधार पाऊस आल्याने अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्याने तूर पीक जळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.नाफेड कापूस खरेदीत नोंदणीपासूनच शेतकºयांना असह्य त्रास झाल्याने अनेकांनी कपाशीऐवजी तूर व सोयाबीनला पसंती दिली. परंतु, सोयाबीनच्या न उगवलेल्या बियाण्यांमुळे आणखी एका संकटाची भर पडली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती