शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

दीड महिन्यांत तापाचे ३ हजार रुग्ण; ५३१ टायफाईडचे 'पॉझिटिव्ह'

By admin | Updated: July 22, 2015 00:33 IST

हवामानाच्या असंतुलनामुळे जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल घडून आला आहे.

अमरावती : हवामानाच्या असंतुलनामुळे जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल घडून आला आहे. परिणामी जिल्ह्यातील रोगराई वाढली असून दीड महिन्यातच तापाचे तब्बल तीन हजार रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यातच दाखल रुग्णांपैकी ५३१ रुग्ण तायफाईडचे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नागरिकांनी दूषित पाण्याचा वापर टाळणे व डांसाचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. दरवर्षीच पावसाळ्यात जिल्ह्यात रोगराईचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. पावसामुळे पाणी स्त्रोत दूषित होऊन ते पाणी नागरिकांच्या पिण्यात येते. त्यातच अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डांसाचा प्रादुर्भावसुध्दा मोठ्या प्रमाणात वाढतो. परिणामी रोगराई वाढल्याचे आढळून येते. यंदा पावसाळा सुरु झाल्यावर दमदार पावसाने हजेरी लावली, मात्र, मध्यंतरी पावसाने २५ दिवसांची प्रदीर्घ दडी मारल्याने वातावरणात बदल झाला आहे. १ जून ते १२ जुलैदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात तापाचे तब्बल ३ हजार रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार २३५ रुग्णांची मलेरियाची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, त्यामध्ये पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले नाहीत. तसेच तापाच्या १ हजार २८९ रुग्णांच्या रक्तनमुन्याची टायफाईडची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये तब्बल ५३१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या शासकीय आकडेवारीवरून जिल्ह्यातील तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्याा प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच तापाने दोन ते तीन रुग्ण दगावल्याची माहिती इर्विन रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)