शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

विद्युत कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या

By admin | Updated: November 10, 2014 22:36 IST

सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी प्रहारचे पंचायत समिती सदस्य प्रदीप निमकाळे यांच्या

अंजनगाव सुर्जी : सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी प्रहारचे पंचायत समिती सदस्य प्रदीप निमकाळे यांच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी अंजनगावच्या वीज वितरण कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने तालुक्यातील शेकडो विद्युत रोहीत्र ओव्हरलोड झाले असून त्यातील अनेक रोहीत्र जळाल्याने नादुरुस्तही झाले आहेत. त्यामुळे सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रहारचे पंचायत समिती सदस्य प्रदीप निमकाळे यांच्या नेतृत्त्वात येथील वीज वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यांच्या दालनात दोन तास ठिय्या आंदोलन केले. कृषी पंपाचा वीज पुरवठा नियमीत करण्याची मागणी रेटली. या आंदोलनात अरुण शेवाळे, राजेश ढोक, सचिन कोळे, सुनील बुंदिले, राहुल धुमाळे, गणेश रोंघे, शंकरराव ढोक, विनायक गायगोले, गोपाल धुमाळे, देवा आगलावे, नीलेश साखरे, संजय राऊत, गजानन निमकाळे, सुनील काशीकर, अश्निन देशमुख, अवि टांक आदींचा समावेश होता.