शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

क्वारंटाईननंतर ‘ते’ परतले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:01 IST

देश लॉकडाऊन झाल्यानंतर कामाच्या शोधात शहरात स्थलांतरीत झालेले आदिवासी पायदळ परत गावी निघाले. मात्र, विविध जिल्हा सीमेवर अडवून त्यांना अमरावती येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. यावेळी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शुक्रवारी त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी चिखलदरा तहसीलदार माया माने, मंडळ अधिकारी विनायक बेलसरे, तलाठी नरेश जामुनकर, धुर्वे, भुसुम आदींकडे सोपविण्यात आली.

ठळक मुद्देप्रशासनाने दिले प्रमाणपत्र: ‘घरातच राहू सुरक्षित राहू’चा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटातील आदिवासींना चौदा दिवस क्वारंटाईन केल्यानंतर शनिवारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुखरूप घरी पोहोचून दिले. घरी जाण्याची घाई त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होती.देश लॉकडाऊन झाल्यानंतर कामाच्या शोधात शहरात स्थलांतरीत झालेले आदिवासी पायदळ परत गावी निघाले. मात्र, विविध जिल्हा सीमेवर अडवून त्यांना अमरावती येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. यावेळी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शुक्रवारी त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी चिखलदरा तहसीलदार माया माने, मंडळ अधिकारी विनायक बेलसरे, तलाठी नरेश जामुनकर, धुर्वे, भुसुम आदींकडे सोपविण्यात आली. आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेत त्यांना अमरावतीहून चिखलदरा आणण्यात आले. रात्र झाल्याने त्यांच्या निवास व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. शनिवारी त्यांना अतिदुर्गम असलेल्या तालुक्यातील रेहट्याखेडा तर धारणी तालुक्यातील किन्हीखेडा या त्यांच्या गावी सुखरूप पोहोचून देण्यात आले.घरी जाण्याची आतुरताअनेक दिवसांपासून घरी जाण्याची इच्छा असतानाही आजाराची लक्षणे पाहता जाता आले नाही. त्यामुळे घरी जाण्याची आतुरता होती. प्रत्येक दिवस आम्ही मोजून काढत होतो. व्यवस्था चांगली असली तरी परिवारात जाण्याची ओढ लागली होती. आता ‘घरीच राहू आणि सुरक्षित राहू’ असे त्यांनी सांगितले. तर क्वारंटाईन राहल्याचे प्रमाणपत्र प्रशासनाच्यावतीने त्यांना देण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या