शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बाधित ७७ टक्के शेतकऱ्यांचे अर्ज पीक विमा कंपनीने फेटाळले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 24, 2023 16:54 IST

अवकाळी पावसासह गारपिटीचे नुकसान, कंपनीची मनमानी सुरूच

अमरावती : जिल्ह्यात १९ ते १९ मार्चदरम्यान झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने साडेतीन हजार हेक्टरमधील शेती, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक आपत्तीसह काढणीपश्चात रबी पिकांचे नुकसान झालेल्या ३,४७८ शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या. यापैकी २,४९८ म्हणजेच ७७ टक्के अर्ज कंपनीने नाकारले आहे.

जिल्ह्यात पीक विमा कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. गतवर्षीच्या खरिपातील १४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला असताना कंपनीने अद्याप परतावा दिलेला नाही. आता अवकाळी पाऊस व गारपिटीने गहू, हरभरा पिकाचे नुकसान झालेले आहे. याशिवाय सवंगणी केल्यानंतर बहुतेक शेतकऱ्याचे काढणीपश्चातही नुकसान झाले आहे. या दोन्ही आपत्तीसाठी पीक विम्याचा परतावा मिळणे क्रमप्राप्त आहे.

अवकाळीसह गारपीट; ९१२ गावांतील २१ हजार हेक्टरला फटका

यासाठी बाधित ३४७८ शेतकऱ्यांनी नुकसानीचे ७२ तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना अर्ज दाखल केलेले आहेत. त्यापैकी २८४७ अर्ज विविध कारणांनी कंपनीद्वारा नाकारण्यात आलेले आहेत. फक्त ६३१ अर्ज कंपनीद्वारा स्वीकारण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमाAmravatiअमरावतीFarmerशेतकरी