शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बाधित ७७ टक्के शेतकऱ्यांचे अर्ज पीक विमा कंपनीने फेटाळले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 24, 2023 16:54 IST

अवकाळी पावसासह गारपिटीचे नुकसान, कंपनीची मनमानी सुरूच

अमरावती : जिल्ह्यात १९ ते १९ मार्चदरम्यान झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने साडेतीन हजार हेक्टरमधील शेती, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक आपत्तीसह काढणीपश्चात रबी पिकांचे नुकसान झालेल्या ३,४७८ शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या. यापैकी २,४९८ म्हणजेच ७७ टक्के अर्ज कंपनीने नाकारले आहे.

जिल्ह्यात पीक विमा कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. गतवर्षीच्या खरिपातील १४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला असताना कंपनीने अद्याप परतावा दिलेला नाही. आता अवकाळी पाऊस व गारपिटीने गहू, हरभरा पिकाचे नुकसान झालेले आहे. याशिवाय सवंगणी केल्यानंतर बहुतेक शेतकऱ्याचे काढणीपश्चातही नुकसान झाले आहे. या दोन्ही आपत्तीसाठी पीक विम्याचा परतावा मिळणे क्रमप्राप्त आहे.

अवकाळीसह गारपीट; ९१२ गावांतील २१ हजार हेक्टरला फटका

यासाठी बाधित ३४७८ शेतकऱ्यांनी नुकसानीचे ७२ तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना अर्ज दाखल केलेले आहेत. त्यापैकी २८४७ अर्ज विविध कारणांनी कंपनीद्वारा नाकारण्यात आलेले आहेत. फक्त ६३१ अर्ज कंपनीद्वारा स्वीकारण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमाAmravatiअमरावतीFarmerशेतकरी