शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अमरावतीत २१ एप्रिलनंतरच फुटणार प्रचाराचा नारळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 17:03 IST

चिखलदरा तालुका वगळता सर्वच तालुक्यातील राजकारण सध्या बाजार समिती निवडणुकीसाठी ढवळून निघाले आहे.

अमरावती : जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांची निवडणुकीसाठी विहित मुदतीत १२१९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. आता २० एप्रिलपर्यत अमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. दरम्यानच्या काळात पॅनलची जुळवणूक होऊन २१ एप्रिलच्या चिन्ह वाटप प्रक्रियेनंतरच उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.

चिखलदरा तालुका वगळता सर्वच तालुक्यातील राजकारण सध्या बाजार समिती निवडणुकीसाठी ढवळून निघाले आहे. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुका दोन टप्प्यात होत आहे. यामध्ये २८ एप्रिल रोजी सहा व ३० ला सहा अशा एकूण १२ बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे अमरावती वगळता ११ बाजार समित्यांची मतमोजणी मतदानाचे पश्चात लगेच होणार आहे.उमेदवारी अर्जाचा २७ मार्च ते ३ एप्रिल दरम्यानचा टप्पा आटोपला आहे. बुधवारी छाननी व त्यानंतर २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्जाची माघार घेता येणार आहे. नेमके याच कालावधीत सहकारात मोठी घालमेल होणार आहे. यामध्ये कोणते गट कोणासोबत बसतात व प्रचाराचा नारळ फोडतात, याकडे सहकाराचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Amravatiअमरावती