शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एसआरपीएफ बँडकडून चौकाचौकांत नागरिकांचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 23:45 IST

जिल्हाधिकारी  शैलेश नवाल व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, एसडीओ उदयसिंह राजपूत, तहसीलदार व  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, मंडळ अधिकारी  ढोक  यांची यावेळी उपस्थिती होती. कोरोना प्रादुर्भाव थांबविण्याकरिता वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. याबाबत अनेक नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व जिल्हा प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

ठळक मुद्देकोरोनाकाळात नागरिकांचे सहकार्य, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाकाळात सर्वच समाजघटकांच्या सहकार्याची  जाणिव ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह एसआरपीएफचे बँड पथक शहराच्या चौकाचौकांत देशभक्तीपर धून वाजवून आभार व्यक्त करीत आहेत व याचसोबत कोरोना संसर्गाविषयीची जनजागृती करीत आहे.जिल्हाधिकारी  शैलेश नवाल व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, एसडीओ उदयसिंह राजपूत, तहसीलदार व  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, मंडळ अधिकारी  ढोक  यांची यावेळी उपस्थिती होती. कोरोना प्रादुर्भाव थांबविण्याकरिता वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. याबाबत अनेक नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व जिल्हा प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. या संकल्पनेला राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ अमरावती या विभागातील बँड पथकाने देशभक्तीपर धून वाजवून स्वागत आणि आभार व्यक्त केले. पोलीस निरीक्षक  प्रफुल्ल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात राज्य राखीव पोलीस बल गट  ९ अमरावती  येथील बँड पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी जिल्हा शोध व बचाव पथकातील कर्मचाऱ्यांसह हेमंत सरकटे, अमित बुले, भूषण वैद्य, उदय मोरे, देवानंद भुजाडे, अर्जुन सुंदरडे, आकाश निमकर, बँड पथकातील कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक एम. बी. नेवारे, ए.के. खडसे, एम.सी. हिवराळे, ए.एस.जाधव, के.एस. घाटोळे, पी.एस. नवाळे, एम.आर. ठाकरे, कौशल मोरघडे यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.

संर्सगाचे काळात अमरावतीकरांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करत शिस्त दाखविली आहे. यासाठी नागरिकांप्रती आभार व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची संकल्पना आहे. संसर्ग नियंत्रणात राहिल्यास आमचेही कर्मचारी सुरक्षित राहतात. - हर्ष पोद्दार, कमाडंट, एसआरपीएफ

त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहनकोरोना काळात, मास्क वापरणे, फिजिकल डिस्टंसिंगचा वापर, सॅनिटायझरने हात वारंवार धुणे, पात्र नागरिकांनी कोरोनाची लस घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी नागरिकांमध्ये जागृतीदेखील करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची ही संकल्पना आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या