शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पेरणीपूर्वीच संपणार पीक विम्याची मुदत

By admin | Updated: October 25, 2014 01:57 IST

शासनाद्वारे जिल्ह्यात हवामानावर आधारित पीक विमा योजना गहू व हरभरा या रबी पिकासाठी लागू करण्यात आली आहे.

गजानन मोहोड अमरावतीशासनाद्वारे जिल्ह्यात हवामानावर आधारित पीक विमा योजना गहू व हरभरा या रबी पिकासाठी लागू करण्यात आली आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची असणारी ही योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छीक स्वरुपात आहे. हरभरा पिकासाठी या योजनेची अंतिम मुदत ३१ आॅक्टोबर व गहू पिकासाठी २२ नोव्हेंबर आहे. या कालावधीत जिल्ह्यात या पिकांची पेरणीच होत नसल्याने शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप होत आहे. आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या बँका जगविण्यासाठीच केवळ पीक विमा योजना आहे काय? असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.अवेळी पाऊस, तापमान व आर्द्रता या हवामान घटकाच्या तीन धोक्यांपासून संरक्षण देणारी हवामानावर आधारित पीक विमा योजना आहे. जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात अधिसूचित महसूल मंडळस्तरावर क्षेत्र घटक धरून योजना राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. शासनाने विमा हप्त्यामध्ये दिलेल्या सवलतींचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, योजनेची अंतिम तारीख होईस्तोवर जिल्ह्यात गहू व हरबरा या पिकांची लागवड होत नसल्याने ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.कृषी विमा कंपनी अंतर्गत ही योजना जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आलेली आहे. विविध वित्तीय संस्थांकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या व अधिसूचित पिकासाठी कर्ज मर्यादा मंजूर असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना बंधनकारक करण्यात आली आहे.