शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

चिमुकल्याच्या मृत्यूनंतर इर्विनमध्ये तणाव

By admin | Updated: September 3, 2015 00:04 IST

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी डॉक्टरांवर गुन्हे नोंदविण्यासाठी तब्बल २० तास शवविच्छेदन रोखून धरल्याने ...

शवविच्छेदन रोखले : डॉक्टरांवर बेजबाबदारपणाचा आरोप अमरावती : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी डॉक्टरांवर गुन्हे नोंदविण्यासाठी तब्बल २० तास शवविच्छेदन रोखून धरल्याने जिल्हा सामान्य रूग्णालयात तणावजन्य स्थिती निर्माण झाली होती. शेवटी पोलीस आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सायंकाळी ५.३० वाजता चिमुकल्याचे शवविच्छेदन करण्यात आले. विस्तृत माहितीनुसार, राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चौरेनगर परिसरातील सूरज ऊर्फ गोलू गवई नामक अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याला ताप येत असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, योग्य वेळी उपचार न मिळाल्याने मंगळवारी रात्री ९.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या सूरज गवईच्या कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतला कारवाई करण्याचे सीएसचे आश्वासनअमरावती : सूरजच्या मृत्यूसाठी इर्विनमधील डॉक्टरांना जबाबदार ठरविले. जोवर दोषी डॉक्टरांवर कारवाई होणार नाही तोवर सूरजच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करू न देण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली. त्यांनी तब्बल २० तास शवविच्छेदन रोखून धरले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक व पोलिसांनी मध्यस्थी करून आरोपी डॉक्टर व स्टाफ नर्सवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिजनांचा संताप कमी झाला आणि त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. सूरजच्या कुटुंबीयांच्या मते त्याला थोडासा ताप आला होता. मंगळवारी दुपारी १ वाजता त्याला इर्विन रूग्णालयात दाखल करण्यात आले. तो वॉर्ड क्र. ५ मध्ये दाखल होता. यानंतर सायंकाळी ७ वाजता त्याच्या प्रकृतीत सुधारणादेखील झाली होती. मात्र, थोड्या वेळातच त्याचे हातपाय आखडू लागले. याबाबत संबंधित नर्सला कुटुंबीयांनी सूचना दिली व डॉक्टरांना बोलविण्याची विनंती केली. त्यावेळी डॉक्टर नागलकर यांची ड्युटी होती. मात्र, नर्सने डॉक्टरांना बोलविण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर कॉल ड्युटी डॉक्टर दिवाण यांना दूरध्वनी केला असता ते १०.३० वाजता वॉर्ड क्र. ५ मध्ये पोहोचले. मुलाचे परीक्षण करून त्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच सूरजचा मृत्यू झाला, असे त्याच्या परिजनांचे म्हणणे आहे. सूरजच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी इर्विनमध्ये गोंधळ घातल. त्यामुळे उशिरापर्यंत येथे पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.