शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

इतवारा बाजाराने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:41 IST

शहरातील अतिवर्दळीचा इतवारा बाजार परिसराने रविवारी मोकळा श्वास घेतला. अतिक्रमणाच्या विळख्यात इतवारा बाजार मोकळा झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देअतिक्रमितांविरुद्ध धडाकेबाज कारवाई : कोतवाली पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील अतिवर्दळीचा इतवारा बाजार परिसराने रविवारी मोकळा श्वास घेतला. अतिक्रमणाच्या विळख्यात इतवारा बाजार मोकळा झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कोतवाली पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.इतवारा बाजारातील अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत होती. त्यातच रोड अपघात व पादचाºयांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सोबतच महिलांची छेडखाणी, पॉकीटमारी, दुचाकी चोर सुध्दा संक्रीय होते. त्या अनुषंगाने कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी रविवारी अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबवून सर्व परिसर अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त केले. तेथे लागणाºया फळांची दुकाने, हातगाड्यांच्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले होते. अतिक्रमणधारकांनी दुकानासमोर लावलेल्या प्लास्टिक पन्न्यांमुळे या बाजारात काही दिसेनासे झाले होते. मात्र, पोलिसांनी रविवारी केलेल्या कारवाईमुळे रस्त्यावरील अतिक्रमण पूर्णपणे हटविण्यात आले आले आहे. आता मुख्य रस्त्यावरून आतील सर्व भाग थेट पाहता येऊ शकते. या अतिक्रमणामुळे पोलिसांच्या रात्रकालीन गस्तीत अडचण निर्माण होत होती. मात्र, आता रस्त्यावरूनच आतील भागाचा आढावा पोलिसांना घेता येऊ शकते.इतवारा बाजारातील अतिक्रमणाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पॉकीटमारी, मोबाईल चोर, दुचाकी चोर अतिक्रमणाच्या आड दडून बसण्याची शक्यता होती. त्यामुळे संपूर्ण अतिक्रमण हटविण्यात आले आहे.- दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे