शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

‘स्वच्छ भारत पंधरवडा’राबवा, शिक्षण विभागाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:10 IST

पंतप्रधानांच्या आदेशानुसार २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारत मोहीम राबविली जात आहे. त्यानुषंगाने येत्या १ ते १५ सप्टेंबर याकालावधीत ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा केला जाईल.

अमरावती : पंतप्रधानांच्या आदेशानुसार २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारत मोहीम राबविली जात आहे. त्यानुषंगाने येत्या १ ते १५ सप्टेंबर याकालावधीत ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा केला जाईल.याबाबत केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनामार्फत राज्यभर हा पंधरवडा साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना ४ आॅगस्ट रोजी जारी केल्या आहेत. यानुसार १ सप्टेंबर रोजी सर्व शाळा व शिक्षण संस्थांनी ‘स्वच्छता शपथ’ कार्यक्रमाचे आयोजन करावे, यात विद्यार्थी, शिक्षक,कर्मचाºयांनी सहभागी व्हावे, सोबतच पंधरवडयातील पहिल्या आठवड्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षकसंघ किंवा पालक आणि शिक्षकांच्या बैठकी बोलावून मुलांना तसेच शिक्षकांना स्वच्छता व स्वच्छतेसाठी चांगल्या पद्धतीचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे, शिक्षकांनी शाळेतील स्वच्छता विषयक सुविधांची तपासणी करावी, आवश्यकता भासल्यास स्वच्छतेसाठी उपलब्ध सुविधांच्या देखभाल दुरूस्तीसाठी प्रस्ताव, योजना तयार करावी, जिल्हा, तालुका, पंचायतस्तरावर स्वच्छ व सुव्यवस्थित परिसर व शौचालयांसाठी स्पर्धा घेण्यात याव्यात, विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी चित्रकला, स्वच्छता विषयावर वादविवाद स्पर्धांचे आयोजन करावे, अशा विविध प्रकारच्या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने याआदेशातून जारी केल्या आहेत.