शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

‘स्वच्छ भारत पंधरवडा’राबवा, शिक्षण विभागाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:10 IST

पंतप्रधानांच्या आदेशानुसार २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारत मोहीम राबविली जात आहे. त्यानुषंगाने येत्या १ ते १५ सप्टेंबर याकालावधीत ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा केला जाईल.

अमरावती : पंतप्रधानांच्या आदेशानुसार २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारत मोहीम राबविली जात आहे. त्यानुषंगाने येत्या १ ते १५ सप्टेंबर याकालावधीत ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा केला जाईल.याबाबत केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनामार्फत राज्यभर हा पंधरवडा साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना ४ आॅगस्ट रोजी जारी केल्या आहेत. यानुसार १ सप्टेंबर रोजी सर्व शाळा व शिक्षण संस्थांनी ‘स्वच्छता शपथ’ कार्यक्रमाचे आयोजन करावे, यात विद्यार्थी, शिक्षक,कर्मचाºयांनी सहभागी व्हावे, सोबतच पंधरवडयातील पहिल्या आठवड्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षकसंघ किंवा पालक आणि शिक्षकांच्या बैठकी बोलावून मुलांना तसेच शिक्षकांना स्वच्छता व स्वच्छतेसाठी चांगल्या पद्धतीचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे, शिक्षकांनी शाळेतील स्वच्छता विषयक सुविधांची तपासणी करावी, आवश्यकता भासल्यास स्वच्छतेसाठी उपलब्ध सुविधांच्या देखभाल दुरूस्तीसाठी प्रस्ताव, योजना तयार करावी, जिल्हा, तालुका, पंचायतस्तरावर स्वच्छ व सुव्यवस्थित परिसर व शौचालयांसाठी स्पर्धा घेण्यात याव्यात, विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी चित्रकला, स्वच्छता विषयावर वादविवाद स्पर्धांचे आयोजन करावे, अशा विविध प्रकारच्या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने याआदेशातून जारी केल्या आहेत.