शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

उन्हाचा तडाखा; नागरिक हैराण

By admin | Updated: April 11, 2016 00:15 IST

धामणगाव रेल्वे : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने ग्रामिण भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे़

धामणगाव रेल्वे : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने ग्रामिण भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ विशेषत: कडाक्याच्या उन्हामुळे अनेक आजारांनी पुन्हा तोंड वर काढले आहे़गेल्यावर्षी पावसाने आखडता हात घेतल्यामुळे यावर्षी मार्चपूर्वीच कडक उन्हाळा जाणवू लागला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या तापमानाने उच्चांक गाठला आहे़ दिवसभर शेतात राबणाऱ्या मजुरांना सर्वाधीक उन्हाचे चटके सोसावे लागत आहे़ उन्हामुळे ताप, डोकेदुखी, पोटदुखी यासारखे आजार बडावले असून लहान मुले तसेच वृध्दांनाही आजारांनी हैराण केले आहे़भर उन्हातून घरी परतल्या नंतर लगेचच पाणी पिण्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे़ कडक उन्हाळ्यात शरीराचे योग्य पध्दतीने सरंक्षण करणे आवश्यक आहे़ प्रथम कुठलाही बदल अचानक पणे न करता हळुहळु करणे गरजेचे आहे़ तोच शारीरीक क्षमतेला फायदेशीर ठरू शकतो़ एकदम फ्रिजमधील थंडगार पाणी पिण्यापेक्षा सुरवातीला साधे व गार असे मिक्स पाणी प्यावे व एकदम थंड पाण्याने स्रान करण्यापेक्षा हळुहळु बदल करावा असे शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्यानी सांगीतले़ग्रामीण भागातील मुले दुपारच्या वेळी खुपवेळ नदी, विहीरी मध्ये आंघोळ करतात त्यांनी जास्त वेळ आंघोळ करणे टाळावे दुपारच्या कडक उन्हात जाणे टाळावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे़ एरवी मोठ्या व्यक्तींना दिवसभरात दोन ते अडीच लिटर पाणी लागते तर उन्हाळ्यात किमान तीन ते चार लिटर पाणी पिणे आवश्यक ठरते.उन्हाळ्यात घामावाटे तसेच लघवी वाटे व शौचावाटे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शरीरातील पाणी घटते. त्यामुळे तासाभरानंतर एखादा ग्लास पाणी पिणे उपयुक्त ठरते एसीतून लगेचच कडक उन्हात बाहेर पडणे असा तापमानातील अचानक बदल टाळावा, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)