शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा तडाखा; नागरिक हैराण

By admin | Updated: April 11, 2016 00:15 IST

धामणगाव रेल्वे : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने ग्रामिण भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे़

धामणगाव रेल्वे : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने ग्रामिण भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ विशेषत: कडाक्याच्या उन्हामुळे अनेक आजारांनी पुन्हा तोंड वर काढले आहे़गेल्यावर्षी पावसाने आखडता हात घेतल्यामुळे यावर्षी मार्चपूर्वीच कडक उन्हाळा जाणवू लागला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या तापमानाने उच्चांक गाठला आहे़ दिवसभर शेतात राबणाऱ्या मजुरांना सर्वाधीक उन्हाचे चटके सोसावे लागत आहे़ उन्हामुळे ताप, डोकेदुखी, पोटदुखी यासारखे आजार बडावले असून लहान मुले तसेच वृध्दांनाही आजारांनी हैराण केले आहे़भर उन्हातून घरी परतल्या नंतर लगेचच पाणी पिण्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे़ कडक उन्हाळ्यात शरीराचे योग्य पध्दतीने सरंक्षण करणे आवश्यक आहे़ प्रथम कुठलाही बदल अचानक पणे न करता हळुहळु करणे गरजेचे आहे़ तोच शारीरीक क्षमतेला फायदेशीर ठरू शकतो़ एकदम फ्रिजमधील थंडगार पाणी पिण्यापेक्षा सुरवातीला साधे व गार असे मिक्स पाणी प्यावे व एकदम थंड पाण्याने स्रान करण्यापेक्षा हळुहळु बदल करावा असे शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्यानी सांगीतले़ग्रामीण भागातील मुले दुपारच्या वेळी खुपवेळ नदी, विहीरी मध्ये आंघोळ करतात त्यांनी जास्त वेळ आंघोळ करणे टाळावे दुपारच्या कडक उन्हात जाणे टाळावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे़ एरवी मोठ्या व्यक्तींना दिवसभरात दोन ते अडीच लिटर पाणी लागते तर उन्हाळ्यात किमान तीन ते चार लिटर पाणी पिणे आवश्यक ठरते.उन्हाळ्यात घामावाटे तसेच लघवी वाटे व शौचावाटे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शरीरातील पाणी घटते. त्यामुळे तासाभरानंतर एखादा ग्लास पाणी पिणे उपयुक्त ठरते एसीतून लगेचच कडक उन्हात बाहेर पडणे असा तापमानातील अचानक बदल टाळावा, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)