शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उन्हाचा तडाखा; नागरिक हैराण

By admin | Updated: April 11, 2016 00:15 IST

धामणगाव रेल्वे : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने ग्रामिण भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे़

धामणगाव रेल्वे : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने ग्रामिण भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ विशेषत: कडाक्याच्या उन्हामुळे अनेक आजारांनी पुन्हा तोंड वर काढले आहे़गेल्यावर्षी पावसाने आखडता हात घेतल्यामुळे यावर्षी मार्चपूर्वीच कडक उन्हाळा जाणवू लागला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या तापमानाने उच्चांक गाठला आहे़ दिवसभर शेतात राबणाऱ्या मजुरांना सर्वाधीक उन्हाचे चटके सोसावे लागत आहे़ उन्हामुळे ताप, डोकेदुखी, पोटदुखी यासारखे आजार बडावले असून लहान मुले तसेच वृध्दांनाही आजारांनी हैराण केले आहे़भर उन्हातून घरी परतल्या नंतर लगेचच पाणी पिण्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे़ कडक उन्हाळ्यात शरीराचे योग्य पध्दतीने सरंक्षण करणे आवश्यक आहे़ प्रथम कुठलाही बदल अचानक पणे न करता हळुहळु करणे गरजेचे आहे़ तोच शारीरीक क्षमतेला फायदेशीर ठरू शकतो़ एकदम फ्रिजमधील थंडगार पाणी पिण्यापेक्षा सुरवातीला साधे व गार असे मिक्स पाणी प्यावे व एकदम थंड पाण्याने स्रान करण्यापेक्षा हळुहळु बदल करावा असे शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्यानी सांगीतले़ग्रामीण भागातील मुले दुपारच्या वेळी खुपवेळ नदी, विहीरी मध्ये आंघोळ करतात त्यांनी जास्त वेळ आंघोळ करणे टाळावे दुपारच्या कडक उन्हात जाणे टाळावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे़ एरवी मोठ्या व्यक्तींना दिवसभरात दोन ते अडीच लिटर पाणी लागते तर उन्हाळ्यात किमान तीन ते चार लिटर पाणी पिणे आवश्यक ठरते.उन्हाळ्यात घामावाटे तसेच लघवी वाटे व शौचावाटे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शरीरातील पाणी घटते. त्यामुळे तासाभरानंतर एखादा ग्लास पाणी पिणे उपयुक्त ठरते एसीतून लगेचच कडक उन्हात बाहेर पडणे असा तापमानातील अचानक बदल टाळावा, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)