शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

राजस्थानातील कोटा येथे अडकलेले विद्यार्थी राज्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

आयआयटीसह मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी ते विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे गले होते. पण लॉकडाऊनमुळे ते तेथेच अडकून पडलेत. अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. त्यांना परत आणण्याची मागणी पालकांनी शासन - प्रशासनाकडे केली. यात पालकमंत्री ना. यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके यांच्यासह जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले.

ठळक मुद्देपाच जिल्ह्यातील पालकांना दिलासा । बहिरम चेकपोस्टवर झाली वैद्यकीय तपासणी

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : राजस्थान कोटा येथे अडकलेले ९५ विद्यार्थी १ मे रोजी महाराष्ट्रात दाखल झालेत. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरील बहिरम चेक पोस्टवर एसडीओ संदीपकुमार अपार यांनी त्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.आयआयटीसह मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी ते विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे गले होते. पण लॉकडाऊनमुळे ते तेथेच अडकून पडलेत. अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. त्यांना परत आणण्याची मागणी पालकांनी शासन - प्रशासनाकडे केली. यात पालकमंत्री ना. यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके यांच्यासह जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले. ३० एप्रिलला सायंकाळी ६ वाजता, राजस्थान कोटा येथून निघालेल्या सात एसटी बसेस बहिरम चेक पोष्टवर शुक्रवारी दाखल झाल्यात. तेथे एसडीओ संदीपकुमार अपार यांचेसह उपस्थित प्रशासकीय यंत्रणेने त्यांचे स्वागत केले. त्यांची पाणी व नास्त्याची व्यवस्था केली. शिरजगाव कसबा येथील वैद्यकीय पथकातील अपर्णा झोड, चित्रकार, आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी केली. यावेळी शिरजगावचे ठाणेदार गोपाल आध्यायसह पोलीस व राजस्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांना १४ दिवसांकरिता संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.राजस्थान कोटा येथे अडकलले विभागातील ९५ विद्यार्थ्यांचे बहिरम चेकपोष्टवर १ मे रोजी स्वागत केले. थर्मल स्कॅनिंगसह वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातील हे विद्यार्थी आहेत.- संदीपकुमार अपारएसडीओ, अचलपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या