शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

निकालापूर्वीच विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:52 IST

बारावीत नापास होण्याच्या भीतीपोटी एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. ही घटना मंगळवारी रात्री गाडगेनगर ठाण्यांतर्गत शेगाव परिसरात घडली. ऋतुजा दिलीप गवई (१८, रा.शेगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

अमरावती : बारावीत नापास होण्याच्या भीतीपोटी एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. ही घटना मंगळवारी रात्री गाडगेनगर ठाण्यांतर्गत शेगाव परिसरात घडली. ऋतुजा दिलीप गवई (१८, रा.शेगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.घटनेच्या माहितीवरून गाडगेनगरचे पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. बुधवारी बारावीचा निकाल जाहीर होणार होता. तत्पूर्वीच ऋतुजाने राहत्या घरी गळफास घेतला.निकालाच्या धास्तीने तणावात येऊन तिने जीवन संपविल्याची माहिती तिचे काका (मावसा) उमेश दिघाडे यांनी दिली. हिच्या मृतदेहाचे इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.