शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

वादळामुळे झाडे कोलमडली, संत्र्याचा सडा जमिनीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:12 IST

नांदगाव खंडेश्वर : बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास झालेल्या वादळामुळे तालुक्यातील संत्राबागांमध्ये झाडे कोलमडली. झाडावरील लिंबाच्या आकारातील फळे गळली. ...

नांदगाव खंडेश्वर : बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास झालेल्या वादळामुळे तालुक्यातील संत्राबागांमध्ये झाडे कोलमडली. झाडावरील लिंबाच्या आकारातील फळे गळली. वादळाचा वेग प्रचंड असल्यामुळे तोडण्यास आलेल्या लिंबाचीही गळ झाली.

तालुक्यात ८१४ हेक्टरवर संत्राबागा असून, १४० हेक्टरवर लिंबू फळबाग आहे. वादळाचा वेग प्रचंड असल्याने झाडाला लागलेली फळे गळून पडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित पीक विमा काढला असून, या नुकसानाची त्वरित पाहणी करून पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

-------------

येणस शिवारात तीन हेक्टर क्षेत्रात ७५० संत्राझाडे आहेत. वादळामुळे शेतातील काही झाडे कोलमडून पडली तसेच आंबिया बहराची गळ झाली आहे, असे येणस येथील शेतकरी मनोज वसंतराव कडू यांनी सांगितले.